15 ऑगस्ट निमित्त भाषण

  1. 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण
  2. स्वातंत्र्य दिन उत्सव
  3. स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022
  4. 15 ऑगस्ट मराठी भाषण
  5. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शालेय मुलां
  6. 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण
  7. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शालेय मुलां
  8. स्वातंत्र्य दिन उत्सव
  9. 15 ऑगस्ट मराठी भाषण
  10. स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022


Download: 15 ऑगस्ट निमित्त भाषण
Size: 21.20 MB

15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण

• • India • 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचे (Independence Day Speech In Marathi) आयोजन करण्यात येते. आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण येथे देत आहोत. तुम्ही हे भाषण तुमच्या विद्यार्थ्यांकडून किंवा मुलांकडून तयार करून घेऊ शकता. 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण 15 August Marathi Bhashan: देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणाच्या भव्यतेत भर पडली आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. यावर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. Also Read: • • • महात्मा गांधी, भगतसिंग, मंगल पांडे, लाला लजपत राय, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, सुभाषचंद्र बोस यांच्यासह शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक दशके स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यदिन हा या महापुरुषांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचे (Independence Day Speech In Marathi) आयोजन करण्यात येते. आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण येथे देत आहोत. तुम्ही हे भाषण (15 August Speech In Marathi...

स्वातंत्र्य दिन उत्सव

भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजान्ने आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमारानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना झाली. २० व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी अहिंसा बाळगत चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचेनेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेस ने संपूर्ण स्वराज्य ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी हि तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेस ने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्य साठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्ध नंतर ब्रिटिशांना लक्षात आले कि आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकार्यांचा जोर वाढत होता. हि गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोज...

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022

सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा - सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 •...

15 ऑगस्ट मराठी भाषण

मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याअगोदर सुमारे दिडशे वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला. आणि नंतर कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्ष भरडत राहिलो. याकाळात इंग्रजांनी येथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे ? इंग्रजांचे गुलाम म्हणून जगताना किती दिवस अत्याचार सहन करायचा ? आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे ? जिथे सोने उगवले जाते त्या आपल्या देशाची संपत्ती उघड्या डोळ्यांसमोर लुटली जात असताना किती दिवस शांत राहायचे ? असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना पडला नसता तरच नवल ! ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारतभूची लेकरं तयार झाली.इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. इंग्रजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली. आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारतमातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला. अशक्य कोटीतील लक्ष्य होते ! पण, नेताजी सुभाषचंद्र बोस,विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा,खुदिराम बोस, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे अशक्य अशी कोणती गोष्ट नव्हतीच मुळी ! या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवला. सामर्थ्यवान इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढयात भाग घेतला. अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांनी फासावर लटकावले. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक हसत हसत फ...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शालेय मुलां

मराठी भाषणे भाषण क्र 1 अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा 75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महात्मा गांधीजी विषयी माहिती सांगणार आहे. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत भाषण क्र 2 अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा 75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महात्मा गांधीजी विषयी माहिती सांगणार आहे. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ ला गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत; ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्राच्या अ द्‍भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली. एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत भाषण क्र 3 ...

15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण

• • India • 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचे (Independence Day Speech In Marathi) आयोजन करण्यात येते. आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण येथे देत आहोत. तुम्ही हे भाषण तुमच्या विद्यार्थ्यांकडून किंवा मुलांकडून तयार करून घेऊ शकता. 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण 15 August Marathi Bhashan: देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणाच्या भव्यतेत भर पडली आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. यावर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. Also Read: • • • महात्मा गांधी, भगतसिंग, मंगल पांडे, लाला लजपत राय, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, सुभाषचंद्र बोस यांच्यासह शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक दशके स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यदिन हा या महापुरुषांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचे (Independence Day Speech In Marathi) आयोजन करण्यात येते. आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण येथे देत आहोत. तुम्ही हे भाषण (15 August Speech In Marathi...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शालेय मुलां

मराठी भाषणे भाषण क्र 1 अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा 75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महात्मा गांधीजी विषयी माहिती सांगणार आहे. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत भाषण क्र 2 अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा 75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महात्मा गांधीजी विषयी माहिती सांगणार आहे. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ ला गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत; ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्राच्या अ द्‍भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली. एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत भाषण क्र 3 ...

स्वातंत्र्य दिन उत्सव

भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजान्ने आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमारानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना झाली. २० व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी अहिंसा बाळगत चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचेनेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेस ने संपूर्ण स्वराज्य ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी हि तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेस ने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्य साठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्ध नंतर ब्रिटिशांना लक्षात आले कि आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकार्यांचा जोर वाढत होता. हि गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोज...

15 ऑगस्ट मराठी भाषण

मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याअगोदर सुमारे दिडशे वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला. आणि नंतर कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्ष भरडत राहिलो. याकाळात इंग्रजांनी येथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे ? इंग्रजांचे गुलाम म्हणून जगताना किती दिवस अत्याचार सहन करायचा ? आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे ? जिथे सोने उगवले जाते त्या आपल्या देशाची संपत्ती उघड्या डोळ्यांसमोर लुटली जात असताना किती दिवस शांत राहायचे ? असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना पडला नसता तरच नवल ! ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारतभूची लेकरं तयार झाली.इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. इंग्रजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली. आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारतमातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला. अशक्य कोटीतील लक्ष्य होते ! पण, नेताजी सुभाषचंद्र बोस,विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा,खुदिराम बोस, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे अशक्य अशी कोणती गोष्ट नव्हतीच मुळी ! या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवला. सामर्थ्यवान इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढयात भाग घेतला. अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांनी फासावर लटकावले. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक हसत हसत फ...

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2022

सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा - सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 •...