आनंद शिंदे भक्ती गीत

  1. केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा
  2. अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी
  3. 'शक्ती' कायद्याला मंजुरी, महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन : आनंद शिंदे
  4. आनंद शिंदेंच्या 'नवीन पोपटा' इतकंच सुषमादेवींचं 'हे' गाणंही लोकप्रिय; गाण्याचा किस्साही लाजवाब, वाचाच!
  5. 'शक्ती' कायद्याला मंजुरी, महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन : आनंद शिंदे
  6. आनंद शिंदेंच्या 'नवीन पोपटा' इतकंच सुषमादेवींचं 'हे' गाणंही लोकप्रिय; गाण्याचा किस्साही लाजवाब, वाचाच!
  7. केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा
  8. अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी
  9. केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा
  10. अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी


Download: आनंद शिंदे भक्ती गीत
Size: 59.71 MB

केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा

यावेळी सतीश बोरा, नितीन पटवा, अरविंद गुंदेचा, नेहूल भंडारी, प्रमिला बोरा, राजेंद्र चोपडा, संतोष बोरा, संतोष बोथरा, सोनल चोपडा, प्रमोद बोरा, आनंद देसर्डा, योगेश मंत्री, अप्पासाहेब गावडे, संजय रांका, नरेंद्र चोरडिया, देवेंद्र गांधी, मनिष झंवर, अरुण झंवर, सुनील मुनोत, अजित कर्नावट, प्रणव कटारिया आदी उपस्थित होते. केडगाव येथील इंडस्ट्रियल इस्टेट मधील कारखानदार, कामगारांनी अनेक महिन्यांपासून केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिकेने या परिसरातील ड्रेनेज लाइनच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून काम बंद पडले आहे. त्यात झालेल्या पावसामुळे येथील ड्रेनेज लाइनची दाणादाण उडून घाण पाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरुन वाहताना परिसरात घाण पाण्याचे मोठे तळे साचले आहे. तर संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील कारखानदार, कामगार, महिला व स्थानिक नागरिकांना रस्त्यावरुन जाणे अवघड झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहर अभियंता निंबाळकर यांनी हा प्रश्न पाच दिवसांत सोडविण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले. पाच दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास कारखानदार, कामगार यांच्यासह नगर-पुणे महामार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा नगरसेवक अनिल शिंदे यांनी दिला.

अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी

सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, जीआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर आनंद,लोकल मिलिटरी अथॉरिटी ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते. जीआरसीचे कमांडर ब्रिगेडियर आनंद यांनी झेंडा दाखवून मुलांच्या शारीरिक क्षमता चाचणीची सुरुवात रात्री बारा वाजता केली. तत्पूर्वी आलेल्या मुलांची संगणकीय ओळख करून घेण्यात आली. शारीरिक चाचणी स्पर्धा ही अतिशय पारदर्शी व क्षमता आधारित घेण्यात येते. धावण्याच्या स्पधेर्नंतर बाद झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या बसेसद्वारे मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. रात्री ९ वाजता सुरू झालेली ही निवड प्रक्रिया सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती.

'शक्ती' कायद्याला मंजुरी, महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन : आनंद शिंदे

केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रभागात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन लोकगीत गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते पार पडले. महिलांवर होणाऱ्या आत्याचाराच्या विरोधात न्याय देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू केला आहे. त्याच धर्तीवर राज्यातही हा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी होती. यावर बोलताना आनंद शिंदे यांनी सांगितले की “सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता महिला बिनधास्त होतील, महिलांना न्याय मिळणार आणि महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम या सरकारने केलं आहे”, यासाठी मी सरकारचे अभिनंदन करतो. “माझे वडील आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक कल्याण-डोंबिवली महापालिकेने पश्चिमेला लांब जागेत केले आहे. ते स्मारक कल्याण पूर्वेत व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे”, असंही यावेळी ते म्हणाले (Folk Song Singer Anand Shinde). त्याचे भूमीपूजन लवकर केले जाईल अशी घोषणा आनंद शिंदे यांनी यावेळी केली. आडीवली-ढोकळी या परिसरात पाण्याची समस्या होती. केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ गायक शिंदे यांच्या हस्ते आज पार पडला. या कामासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठपुारवा केला आहे. पाण्याची समस्येच्या विरोधात या भागातील महिलांनी मोर्चे काढले होते. आज या कामाची सुरुवात होत असल्याने या परिसरातील पाणी समस्या सूटणार असल्याचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंड, सोशल मीडियातून त्रास दिल्यास शिक्षा; ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी — TV9 Marathi (@TV9Marathi) Folk Song Singer Anand Shinde संबंधित बातम्या :

आनंद शिंदेंच्या 'नवीन पोपटा' इतकंच सुषमादेवींचं 'हे' गाणंही लोकप्रिय; गाण्याचा किस्साही लाजवाब, वाचाच!

कोणतं गाणं? काय आहे किस्सा? माझ्या भीमाच्या नावानं, कुंकू लाविलं रमानं… सुषमादेवींचं हे गाणं आजही लोकप्रिय आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी हे गाणं बाजारात आलं. परंतु या गाण्याचा गोडवा अजूनही कमी झालेला नाही. 1985 मध्ये त्यांची ‘रमाईचं कुंकू’ ही कॅसेट बाजारात आली होती. त्याच वर्षी आनंद शिंदे यांची ‘नवीन पोपट’ ही कॅसेट बाजारात आली होती. विशेष म्हणजे या दोन्ही कॅसेटचं रेकॉर्डिंग एकाच दिवशी झालं होतं. सुषमादेवींचं हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. ते इतकं की अन्यायाचा प्रतिकार या सिनेमात हे गाणं घेण्यात आलं. सुषमादेवींचं हे गाणं गाजलं. मात्र, या कॅसेटचा म्हणावा तसा बिजनेस झाला नाही. नागपूरच्या कश्मिरा कॅसेट कंपनीने ही कॅसेट काढली होती. पण अवघ्या 18 दिवसातच या कॅसेट कंपनीच्या मालकाचा खून झाला. त्यामुळे ही कंपनी बंद पडली. परिणामी या कॅसेटच्या अधिक आवृत्या बाजारात आल्या नाही. त्यामुळे कॅसेटशी संबंधित सर्वांनाच व्यावसायिकदृष्ट्या नुकसान झालं. फोनवरून गाणी ऐकणारा शागीर्द सिकंदर शाद आणि सुषामादेवी यांच्या गाण्याचा सामना म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच असायची. मानवेल गायकवाडांनी लिहिलेलं ‘जो तू बोलू लागला छक्का छक्का’ हे क्रिकेटवर बेतलेलं गीत तर त्या काळी खूप गाजलं होतं. अगदी गोविंद म्हशीलकर आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सुद्धा या गाण्याने वेड लावलं होतं. सुषमादेवींचे महाराष्ट्र भर शागीर्द पसरलेले आहेत. नागपूरचे उद्योगपती सिद्धार्थ घरडे हे त्यापैकी एक. ते सुषमादेवींच्या गाण्याचा एकही कार्यक्रम सोडत नसत. इतकेच नव्हे तर सुषमादेवींचं गाणं ऐकण्याची लहर आली की ते त्यांना मुंबईला फोन करत आणि फोनवरून गाणं ऐकत. इतकेच नाही तर गाणं आवडलं तर ते त्याच दिवशी सुषमादेवींना नागपूरला बोलावून घेत आणि त्य...

'शक्ती' कायद्याला मंजुरी, महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन : आनंद शिंदे

केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रभागात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन लोकगीत गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते पार पडले. महिलांवर होणाऱ्या आत्याचाराच्या विरोधात न्याय देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू केला आहे. त्याच धर्तीवर राज्यातही हा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी होती. यावर बोलताना आनंद शिंदे यांनी सांगितले की “सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता महिला बिनधास्त होतील, महिलांना न्याय मिळणार आणि महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम या सरकारने केलं आहे”, यासाठी मी सरकारचे अभिनंदन करतो. “माझे वडील आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक कल्याण-डोंबिवली महापालिकेने पश्चिमेला लांब जागेत केले आहे. ते स्मारक कल्याण पूर्वेत व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे”, असंही यावेळी ते म्हणाले (Folk Song Singer Anand Shinde). त्याचे भूमीपूजन लवकर केले जाईल अशी घोषणा आनंद शिंदे यांनी यावेळी केली. आडीवली-ढोकळी या परिसरात पाण्याची समस्या होती. केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ गायक शिंदे यांच्या हस्ते आज पार पडला. या कामासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठपुारवा केला आहे. पाण्याची समस्येच्या विरोधात या भागातील महिलांनी मोर्चे काढले होते. आज या कामाची सुरुवात होत असल्याने या परिसरातील पाणी समस्या सूटणार असल्याचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंड, सोशल मीडियातून त्रास दिल्यास शिक्षा; ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी — TV9 Marathi (@TV9Marathi) Folk Song Singer Anand Shinde संबंधित बातम्या :

आनंद शिंदेंच्या 'नवीन पोपटा' इतकंच सुषमादेवींचं 'हे' गाणंही लोकप्रिय; गाण्याचा किस्साही लाजवाब, वाचाच!

कोणतं गाणं? काय आहे किस्सा? माझ्या भीमाच्या नावानं, कुंकू लाविलं रमानं… सुषमादेवींचं हे गाणं आजही लोकप्रिय आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी हे गाणं बाजारात आलं. परंतु या गाण्याचा गोडवा अजूनही कमी झालेला नाही. 1985 मध्ये त्यांची ‘रमाईचं कुंकू’ ही कॅसेट बाजारात आली होती. त्याच वर्षी आनंद शिंदे यांची ‘नवीन पोपट’ ही कॅसेट बाजारात आली होती. विशेष म्हणजे या दोन्ही कॅसेटचं रेकॉर्डिंग एकाच दिवशी झालं होतं. सुषमादेवींचं हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. ते इतकं की अन्यायाचा प्रतिकार या सिनेमात हे गाणं घेण्यात आलं. सुषमादेवींचं हे गाणं गाजलं. मात्र, या कॅसेटचा म्हणावा तसा बिजनेस झाला नाही. नागपूरच्या कश्मिरा कॅसेट कंपनीने ही कॅसेट काढली होती. पण अवघ्या 18 दिवसातच या कॅसेट कंपनीच्या मालकाचा खून झाला. त्यामुळे ही कंपनी बंद पडली. परिणामी या कॅसेटच्या अधिक आवृत्या बाजारात आल्या नाही. त्यामुळे कॅसेटशी संबंधित सर्वांनाच व्यावसायिकदृष्ट्या नुकसान झालं. फोनवरून गाणी ऐकणारा शागीर्द सिकंदर शाद आणि सुषामादेवी यांच्या गाण्याचा सामना म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच असायची. मानवेल गायकवाडांनी लिहिलेलं ‘जो तू बोलू लागला छक्का छक्का’ हे क्रिकेटवर बेतलेलं गीत तर त्या काळी खूप गाजलं होतं. अगदी गोविंद म्हशीलकर आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सुद्धा या गाण्याने वेड लावलं होतं. सुषमादेवींचे महाराष्ट्र भर शागीर्द पसरलेले आहेत. नागपूरचे उद्योगपती सिद्धार्थ घरडे हे त्यापैकी एक. ते सुषमादेवींच्या गाण्याचा एकही कार्यक्रम सोडत नसत. इतकेच नव्हे तर सुषमादेवींचं गाणं ऐकण्याची लहर आली की ते त्यांना मुंबईला फोन करत आणि फोनवरून गाणं ऐकत. इतकेच नाही तर गाणं आवडलं तर ते त्याच दिवशी सुषमादेवींना नागपूरला बोलावून घेत आणि त्य...

केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा

यावेळी सतीश बोरा, नितीन पटवा, अरविंद गुंदेचा, नेहूल भंडारी, प्रमिला बोरा, राजेंद्र चोपडा, संतोष बोरा, संतोष बोथरा, सोनल चोपडा, प्रमोद बोरा, आनंद देसर्डा, योगेश मंत्री, अप्पासाहेब गावडे, संजय रांका, नरेंद्र चोरडिया, देवेंद्र गांधी, मनिष झंवर, अरुण झंवर, सुनील मुनोत, अजित कर्नावट, प्रणव कटारिया आदी उपस्थित होते. केडगाव येथील इंडस्ट्रियल इस्टेट मधील कारखानदार, कामगारांनी अनेक महिन्यांपासून केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिकेने या परिसरातील ड्रेनेज लाइनच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून काम बंद पडले आहे. त्यात झालेल्या पावसामुळे येथील ड्रेनेज लाइनची दाणादाण उडून घाण पाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरुन वाहताना परिसरात घाण पाण्याचे मोठे तळे साचले आहे. तर संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील कारखानदार, कामगार, महिला व स्थानिक नागरिकांना रस्त्यावरुन जाणे अवघड झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहर अभियंता निंबाळकर यांनी हा प्रश्न पाच दिवसांत सोडविण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले. पाच दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास कारखानदार, कामगार यांच्यासह नगर-पुणे महामार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा नगरसेवक अनिल शिंदे यांनी दिला.

अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी

सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, जीआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर आनंद,लोकल मिलिटरी अथॉरिटी ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते. जीआरसीचे कमांडर ब्रिगेडियर आनंद यांनी झेंडा दाखवून मुलांच्या शारीरिक क्षमता चाचणीची सुरुवात रात्री बारा वाजता केली. तत्पूर्वी आलेल्या मुलांची संगणकीय ओळख करून घेण्यात आली. शारीरिक चाचणी स्पर्धा ही अतिशय पारदर्शी व क्षमता आधारित घेण्यात येते. धावण्याच्या स्पधेर्नंतर बाद झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या बसेसद्वारे मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. रात्री ९ वाजता सुरू झालेली ही निवड प्रक्रिया सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती.

केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये साचले ड्रेनेज पाणी; कारखानदारांचा आंदोलनाचा इशारा

यावेळी सतीश बोरा, नितीन पटवा, अरविंद गुंदेचा, नेहूल भंडारी, प्रमिला बोरा, राजेंद्र चोपडा, संतोष बोरा, संतोष बोथरा, सोनल चोपडा, प्रमोद बोरा, आनंद देसर्डा, योगेश मंत्री, अप्पासाहेब गावडे, संजय रांका, नरेंद्र चोरडिया, देवेंद्र गांधी, मनिष झंवर, अरुण झंवर, सुनील मुनोत, अजित कर्नावट, प्रणव कटारिया आदी उपस्थित होते. केडगाव येथील इंडस्ट्रियल इस्टेट मधील कारखानदार, कामगारांनी अनेक महिन्यांपासून केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिकेने या परिसरातील ड्रेनेज लाइनच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून काम बंद पडले आहे. त्यात झालेल्या पावसामुळे येथील ड्रेनेज लाइनची दाणादाण उडून घाण पाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरुन वाहताना परिसरात घाण पाण्याचे मोठे तळे साचले आहे. तर संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील कारखानदार, कामगार, महिला व स्थानिक नागरिकांना रस्त्यावरुन जाणे अवघड झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहर अभियंता निंबाळकर यांनी हा प्रश्न पाच दिवसांत सोडविण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले. पाच दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास कारखानदार, कामगार यांच्यासह नगर-पुणे महामार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा नगरसेवक अनिल शिंदे यांनी दिला.

अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी

सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, जीआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर आनंद,लोकल मिलिटरी अथॉरिटी ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते. जीआरसीचे कमांडर ब्रिगेडियर आनंद यांनी झेंडा दाखवून मुलांच्या शारीरिक क्षमता चाचणीची सुरुवात रात्री बारा वाजता केली. तत्पूर्वी आलेल्या मुलांची संगणकीय ओळख करून घेण्यात आली. शारीरिक चाचणी स्पर्धा ही अतिशय पारदर्शी व क्षमता आधारित घेण्यात येते. धावण्याच्या स्पधेर्नंतर बाद झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या बसेसद्वारे मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. रात्री ९ वाजता सुरू झालेली ही निवड प्रक्रिया सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती.