अध्यापनाच्या विषयातील प्राचीन भारतातील उज्वल ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्याची यादी तयार करा

  1. हिंदू कोड बिल
  2. वाचन
  3. जग बदलणारे 5 शोध : वाचा प्राचीन भारताची महान शोधगाथा..
  4. नालंदा विद्यापीठ
  5. अश्वमेध यज्ञ
  6. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भरारी


Download: अध्यापनाच्या विषयातील प्राचीन भारतातील उज्वल ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्याची यादी तयार करा
Size: 48.1 MB

हिंदू कोड बिल

• • • • • • चित्रित शोध हिंदू कोड बिल (हिंदू संहिता विधेयक) हे भारतातील कायद्याचा मसुदा होता. हा मसुदा २४ फेब्रुवारी १९४९ संसदेत मांडला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात वकील होते. स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलावर वर सुमारे ३ वर्ष काम केले. त्यांना वाटत होते की जाति व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहे त्यासाठी हिंदू कोड बिल असे बनवले पाहिजे ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांना त्याचा फायदा होईल याची चिंता नव्हती. त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांच्या अधिकारांचे संरक्षण करायचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे. स्वतंत्र भारतातले पहिले कायदेमंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४८ मध्ये संविधान सभेत "हिंदू कोड बिल"चा मसुदा प्रस्तुत केला. त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल, त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारी संपत्तीत कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर केला. या कायद्यानुसार मयत झालेल्यांच्या सर्व मुलगे आणि मुलींना समान वाटणीचे अधिकार देण्यात येतात. या बिलामध्ये आठ अधिनियम बनवले आहेत. • हिंदू विवाह अधिनियम • विशेष विवाह अधिनियम • दत्तक घेणे, दत्तकग्रहण अल्पायु - संरक्षता अधिनीयम • हिंदू वारसदार अधिनियम ...

वाचन

भाग्यश्री प्रकाशन वाचन (वैचारिक) डॉ. सुनीलकुमार लवटे संपर्क 'निशांकुर', अयोध्या कॉलनी, राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ, पोस्ट- कळंबा, कोल्हापूर- ४१६ ००७ मो. नं. ९८ ८१ २५ ०० ९३ drsklawatesgrail.com www.dhsunilkumarlawate.in © डॉ. सुनीलकुमार लवटे तिसरी आवृत्ती (सुधारित) जानेवारी, २०१९ ISEN: 978-81-939119-5-2 प्रकाशक भाग्यश्री प्रकाशन बिल्डिंग-३ बी, फ्लॅट क्र. १०२, पहिला मजला, लेक व्हिस्टा, परांजपे स्कीम, अंबाई टँक परिसर, रंकाळा तलावाच्या मागे, कोल्हापूर. पिन - ४१६ ०१० मो.: ७३८७७३६१६८ मुखपृष्ठ गौरीश सोनार मुद्रक भारती मुद्रणालय ८३२, ई, शाहूपुरी ४थी गल्ली, कोल्हापूर - ४१६००१ फोन - (०२३१) २६५४३२९ मूल्य ₹२००/ मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणेचे संस्थापक श्री.अनिलभाई मेहता हे महाराष्ट्रातील केवळ अग्रगण्य प्रकाशक नसून ते प्रत्येक वाचकाची वाचन असोशी पुरविणारे सजग व सक्रिय ग्रंथसेवी होत. म्हणून हे पुस्तक त्यांच्या अमृत महोत्सवाप्रीत्यर्थ त्यांना सविनय अर्पण! • तुम्ही स्वतःस साक्षर समजता? • तुम्ही नुसते शिक्षित की सुशिक्षित? • तुम्ही स्वतःस चोखंदळ वाचक मानता? • तुम्ही तुमच्या वाचनावर कधी विचार केलात? • तुम्ही वाचनास काय मानता? या सर्व प्रश्नांच्या तुमच्या उत्तराच्या कसोटीवर हे पुस्तक एकदा वाचून पहा. मग तुमच्या लक्षात येईल की, आपली उत्तरे चुकीचीच होती... तुम्हास प्रगल्भ वाचक व्हायचे असेल तर... सन १९०० मध्ये कोल्हापुरातून प्रकाशित होणाऱ्या 'ग्रंथमाला' मासिकात प्रकाशित झालेला सुमारे ८० पृष्ठांचा निबंध त्या मासिकाचे संपादक वि.गो. विजापूरकर यांनी नंतर पुस्तक रूपात प्रकाशित केला होता. त्याचे लेखक यादव शंकर बावीकर होते. त्याची किंमत १० आणे होती. पुस्तकाचे नाव 'वाचन' होते. सुमारे ११८ वर्षांनंतर ...

जग बदलणारे 5 शोध : वाचा प्राचीन भारताची महान शोधगाथा..

इ.स. पूर्व 800 च्या कालावधीत काशी येथे जन्मलेल्या सुश्रूत ऋषींना 'शल्यचिकित्सा शास्त्राचे जनक' मानले जाते. सुश्रूतांनी 300 प्रकारच्या शस्त्रक्रियांचा शोध लावला होता. यात मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे! त्या काळात ते कॉस्मेटिक सर्जरीसारख्या शस्त्रक्रियेचा उपचार सहज करत. शस्त्रक्रियेसाठी ते वेगवेगळी 125 प्रकारची साधने वापरत असत. त्यांच्या 'सुश्रूत संहिता' या ग्रंथात वैद्यकीय शास्त्राची अचंबित करणारी माहिती दिली गेलीय. इ.स १११४- ११८५या काळात भारतात भास्कराचार्य नावाचे महान गणितज्ञ आणी ज्योतिषी होऊन गेले. ज्यांनी न्यूटनच्या जन्माच्या कीतीतरी आधीच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला होता. आपल्या ग्रथांत त्यांनी लिहलंय की 'पृथ्वी अवकाशीय पदार्थांना विशिष्ट शक्तीने आपल्याकडे खेचते.' लीलावती, बीजगणित, ग्रहगणित, गोलाध्याय अशा अनेक ग्रथांची त्यांनी रचना केली. आजही जगभरात त्यांच्या ग्रथांचा अभ्यास केला जातो. रामायण, महाभारतातील 'पुष्पक विमानाबद्दल' तुम्ही वाचले असेल. यंत्र - मंत्र - तंत्र आणि आयुर्वेदात पारंगत असणारे भारद्वाज मुनी याअवकाशात भ्रमण करणाऱ्या यंत्राचे निर्माते होते. त्यांना विमानाचे जनक मानल्यास आश्चर्य मानू नका. त्यांच्या 'यंत्रसर्व' या ग्रंथात वैमानिक नावाचे प्रकरण आहे ज्यात विविध क्षमतेच्या 108 प्रकारच्या विमानांची माहिती आहे. ऋग्वेदापासुन महाभारतापर्यंत अनेक ग्रंथात भारद्वाज मुनींचा उल्लेख आढळतो. त्यांच्या ग्रंथात विमान बनवण्यापासून ते चालवण्याचे नियमही सांगितले गेले आहेत. आज अणूशक्तीचा महिमा सर्व जगाला परिचित आहे. जगाच्या नजरेत अणूशास्त्रज्ञ 'डॉल्टन' ने अणूसिद्धांत मांडला. पण त्याही आधी सुमारे २५०० वर्षांपूर्वी कणाद नावाच्या विद्वानाने वैश्विक अ...

नालंदा विद्यापीठ

नालंदा विश्वविद्यालय (bho); নালন্দা বিশ্ববিদ্যালয় (bn); université de Nalanda (fr); nalanda university (gu); Prifysgol Nalanda (cy); नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ (mr); Nalanda University (de); ନାଳନ୍ଦା ବିଶ୍ଵବିଦ୍ୟାଳୟ (or); Ollscoil Nalanda (ga); နာလန္ဒာတက္ကသိုလ် (my); 那烂陀大学 (zh); నలందా విశ్వవిద్యాలయము (te); नालंदा विश्वविद्यालय (ne); ナーランダ大学 (ja); Nalanda University (en); نالندا یونیورسٹی (pnb); Universitas Nalanda (id); nalanda (kn); אוניברסיטת נלנדה (he); नालन्दा विश्वविद्यालय (hi); nalanda univercity information (sa); 那烂陀大学 (zh-cn); ᱱᱟᱞᱚᱱᱫᱟ ᱡᱮᱜᱮᱛ ᱵᱤᱨᱫᱟᱹᱜᱟᱲ (sat); ਨਾਲੰਦਾ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ (pa); Universidade de Nalanda (gl); Universidad de Nalanda (es); 那烂陀大学 (zh-hans); நாலந்தா பல்கலைக்கழகம் (ta) principal universidad en Rajgir, Bihar, India (es); ভারতের বিহার রাজ্যের একটি উচ্চ শিক্ষা প্রতিষ্ঠান (bn); Nalanda International University (gu); Central University in Rajgir, near Nalanda, Bihar, India (en); Universität in Indien (de); ବିହାର ରାଜ୍ୟ ରେ ସ୍ଥିତ ଏକ ବିଶ୍ଵବିଦ୍ୟାଳୟ (or); 位于印度比哈尔邦王舍城的大学 (zh); नालन्दा विश्वविद्यालय भारतको प्राचीन उच्च शिक्षा को सर्वाधिक महत्वपूर्ण वा विख्यात विश्वविद्यालय हो (ne); インド、ビハール州の歴史的都市であるラージギールに所在する国際的な研究大学 (ja); universitas di India (id); אוניברסיטה בהודו (he); universiteit in Rajgir, India (nl); Nalanda University (sa); बिहार में विश्वविद्यालय, भारत (hi); nalanda univercity (kn); Central University in Rajgir, near Nalanda, Bihar, India (en); جامعة في راجغير، الهند (ar); 位于印度比哈尔邦王舍城的大学 (zh-hans); အိန္ဒိယနိုင်ငံ၊ ဗီဟာပြည်နယ်၊ နာလန္ဒာ ရှေးတက္ကသိုလ်ဟောင...

अश्वमेध यज्ञ

• অসমীয়া • বাংলা • Català • Čeština • Deutsch • English • Español • Euskara • فارسی • Français • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • हिन्दी • Bahasa Indonesia • Italiano • ಕನ್ನಡ • 한국어 • Lietuvių • മലയാളം • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • ਪੰਜਾਬੀ • Português • Русский • தமிழ் • తెలుగు • ไทย • Українська • اردو • 中文 अश्वमेध यज्ञ ( अश्वमेध यज्ञ ) हा प्राचीन भारतातील एक राजकीय वजा धार्मिक यज्ञ होता. प्राचीन भारतीय राजांनी त्यांचा साम्राज्य सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी याचा उपयोग केला: राजाच्या सैन्यासह एक घोडा एका वर्षासाठी भटकण्यासाठी सोडण्यात येत असे. घोड्याने संचार केलेल्या प्रदेशात, कोणताही प्रतिस्पर्धी त्याच्याबरोबर आलेल्या योद्धांना आव्हान देऊन राजाच्या अधिकारावर विवाद करू शकत असे. एका वर्षानंतर, जर एखाद्या शत्रूने घोड्याला जिवे मारण्यास किंवा पकडण्यात यश आले नाही तर त्या प्राण्याला राजाच्या राजधानीकडे परत नेले जाई. त्यानंतर बळी दिला जाईआणि राजाला निर्विवाद सार्वभौम घोषित केले जाईल. बलिदानाचे वर्णन करणारा सर्वात प्रसिद्ध मजकूर म्हणजे अश्वमेधिका पर्व ( अश्वमेध पर्व ), किंवा भारतीय महाकाव्य हा विधी अनेक पुरातन राज्यकर्त्यांद्वारे केलेला नोंदविला गेला आहे, परंतु गेल्या हजार वर्षांत वरवर पाहता केवळ दोन जणांनी हा विधी केला आहे. सर्वात अलीकडचा विधी १७४१ मध्ये होता, आनि दुसरा विधी बलिदान [ ] जैमिनी भारताचे चित्रण करणाऱ्या चित्रपटाच्या कथेतून अश्वमेध केवळ एक शक्तिशाली विजयी राजा ( राजा ) करू शकत होता. बलिदानाचा दुसऱ्या दिवशी घोडयाला देव म्हणून संबोधित करून अधिक विधीसह अभिषेक केला जात असे. तो पाण्याने शिंपडला जात असे आणि अध्वर्यू, पुजारी घोडयाच्या कानात मंत्र कुजबूजत अस...

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भरारी

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us स्वातंत्र्यानंतर गेल्या पंचाहत्तर वर्षांत भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांत भारताने केलेली प्रगती अतिशय अचंबित करणारी आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आखलेल्या धोरणांमुळे झालेल्या पायाभरणीवर अनेकांनी केलेल्या प्रयत्नांतून एकेक गोष्टी साकार होत गेल्या. या स्थित्यंतरांचा आढावा. विज्ञान संशोधनाच्या खंडित झालेल्या परंपरेला इंग्रजांच्या राजवटीत फारशी चालना मिळाली नाही. इंग्रजांनी निळीच्या संशोधनाला व्यापारी फायद्यासाठी चालना दिली. भारतातील संसाधनांचा वापर करून स्वतःच्या नावे वस्तुसंग्रहालये निर्माण केली; परंतु त्यात भारतीयांना योगदान करण्याची संधी नाकारली. भारतीयांचा कायदे मंडळात समावेश झाल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळाली. विज्ञान आणि औद्योगिक मंडळाची (सीएसआयआर) स्थापना हे त्याचे द्योतक आहे. त्यामुळेच भारत स्वतंत्र होईपर्यंत भारतात या मंडळाअंतर्गत पाच संशोधन प्रयोगशाळांची स्थापना झाली. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) ही त्यापैकी एक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित विकासाचे धोरण स्वीकारले. त्यासाठी लागणारी मनोभूमिका त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच तयार केलेली दिसते. रामानुजन, सर सी. व्ही. रामन, एस. एम. बोस आणि जगदीशचंद्र बोस यांनी दिलेल्या योगदानाम...