हवामान 10 दिवस

  1. पुढील 4 दिवस 10 राज्यांमध्ये पडेल पाऊस, 11 दिवसांपासून थांबलेला मान्सून बंगालच्या उपसागरात पुढे सरकला
  2. Cyclone Biparjoy : बिपरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा; चक्रीवादळ 10 दिवस लांबण्याची शक्यता
  3. मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्र, गोव्यात, हवामान विभागाचा अंदाज
  4. Weather in India: अवकाळीनं खरंच घेतला निरोप? पाहा पुढील 10 दिवस कसं असेल देशातील हवामान


Download: हवामान 10 दिवस
Size: 63.31 MB

पुढील 4 दिवस 10 राज्यांमध्ये पडेल पाऊस, 11 दिवसांपासून थांबलेला मान्सून बंगालच्या उपसागरात पुढे सरकला

बुधवारी दिल्लीत मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारा येण्याची शक्यता आहे. बुधवारीही दिल्लीत पावसाची शक्यता दिल्लीत हवामान खात्याने बुधवारीही हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह अंशत: ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी सायंकाळी अचानक पाऊस आणि वादळ आले. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किमी होता. विविध भागात सुमारे तासभर हीच स्थिती राहिली. रस्त्यावरील प्रवासी बचावासाठी इकडे तिकडे धावू लागले. वाहनांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. सोमवार ते मंगळवार सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत शहरात 1.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बिहारमध्ये 14 जूनपर्यंत मान्सून येईल बिहारमध्ये पुढील ५ दिवस कोरडे हवामान राहील. पावसाची शक्यता नाही. तापमान 40 अंशांच्या वर जाऊ शकते. भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आशिष कुमार यांनी सांगितले की, मान्सून 13-14 जूनपर्यंत बिहारमध्ये दाखल होऊ शकतो. या वेळी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जयपूरमध्ये ३ जूनपर्यंत ढगाळ वातावरण राहील हवामान खात्यानुसार जयपूरमध्ये ३ जूनपर्यंत ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे जयपूरमध्ये मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी थोडा वेळ सूर्यप्रकाश होता, पण पाऊस पडला नाही. त्याच्या प्रभावामुळे दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा ८.८ अंशांनी खाली गेले. तर रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ३.८ अंशांनी कमी नोंदवले गेले. येथील कमाल तापमान 32.0 तर किमान तापमान 23.9 अंश सेल्सिअस होते. आता बुधवारी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तापमानात आणखी वाढ अपेक्षित नाही. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. नवतपाचा सहावा दिवस... मध्य प्रदेशात हवामान थंड मंगळवारी नवतपाच्या सहाव्या दि...

Cyclone Biparjoy : बिपरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा; चक्रीवादळ 10 दिवस लांबण्याची शक्यता

भारतालाही बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं 10 दिवसानंतर 6 जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झालं. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचं बोललं जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे जास्त काळ टिकणारे चक्रीवादळ आहे. बिपरजॉय अलिकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारं आणि सर्वात दीर्घकाळ टिकणारं चक्रीवादळ ठरलं आहे. चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता बिपरजॉय चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टी धडकण्याची शक्यता असल्यामुळे या भागात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झालं आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं काम प्रशासनाकडून सुरु आहे. सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने ट्विट करत सांगितलं आहे की, ''चक्रीवादळामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी धोक्याचा इशारा : येलो अलर्ट. बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर 11 जूनच्या 2330 IST वाजता अक्षांश 18.9N आणि लांब 67.7E जवळ होतं. चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.'' चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान ओलांडण्याची शक्यता अ...

मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्र, गोव्यात, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेले ‘बापरजॉय’ चक्रीवादळ येत्या २४ तासांत आणखी उत्तरेकडे सरकणार आहे. बंगालच्या उपसागर ते म्यानमार पर्यंतच्या किनारपट्टीपर्यत असलेला कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होणार आहे. या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरूच आहे. पोषक वातावरणामुळे पुढील दोन दिवसांत आनंदघन गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.आहे. केरळमध्ये तब्बल आठ दिवस विलंबाने मोसमी वारे दाखल झाले. मात्र, त्यानंतर पोषक वातावरणामुळे मोसमी वाऱ्यांचा पुढील प्रवास सुकर होत चालला आहे. सध्या मोसमी वाऱ्यांनी केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, दक्षिणपूर्व बंगालचा उपसागरातील काही भाग, पूर्व मध्य बंगाल बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागरातील बहुतांश भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम या ठिकाणी १० जूनपर्यंत धडक मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेले बापरजॉय चक्रीवादळ सध्या मध्यपूर्व अरबी समुद्रात असून पुढील २४ तासांत ते उत्तरेकडे, तर तीन दिवसांत आणखी उत्तरेकडील भागाकडे सरकणार आहे. त्यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. या शिवाय बंगालच्या उपसागरातील उत्तरपूर्व ते दक्षिणपूर्व बांगलादेश ते उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीपर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो सध्या उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरावर असून, त्याची तीव्रता कमी होणार आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… हेही वाचा >>> पूर्व मोसमी पावसाची शक्यता राज्यातील कमाल तापमनाचा पारा कमी झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १४ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा ...

Weather in India: अवकाळीनं खरंच घेतला निरोप? पाहा पुढील 10 दिवस कसं असेल देशातील हवामान

IMD Weather Update in India: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या सातत्यानं होणारे बदल पाहता हवामानाचा नेमका अंदाज लावणंही कठीण झालं आहे. उन्हाळ्यात देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी असल्यामुळं नेमका ऋतू कोणता हाच प्रश्न आता नागरिकांच्या मनात घर करू लागला आहे. एकामागून एक येणारे पश्चिमी झंझावात आणि त्यामुळं बरसलेल्या पाऊसधारा यामुळं उष्णतेचा दाह काहीसा कमी झाला. पण, गेल्या काही दिवसांपासून दिसणारं हे चित्र आता बदलण्यास सुरुवात होणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार देशभरात येत्या दिवसांत तापमान 32 ते 40 अंशांदरम्यान राहू शकतं. अर्ध्याहून अधिक देशामध्ये कोरडे वारे वाहण्यास सुरुवात होऊ शकते. आता सुरु होणाऱ्या तापमानवाढीचं हे सत्र जूनपर्यंत असंच सुरू राहिल असाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. (Weather Update unseasonal rain rise in temprature Maharashtra climate changes ) कडाक्याचं ऊन आणि बरंच काही... हवामान विभागाच्या माहितीनुसार 17 एप्रिलनंतर देशाच्या बहुतांश क्षेत्रांमध्ये तापमान 40 अंशाचा टप्पाही ओलांडू शकतं. ज्यामुळं नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठीचे उपाय योजण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. दरम्यान देशात तापमान वाढीची शक्यता असली तरीही तूर्तास उष्णतेच्या लाटांचा कोणताही अंदाज किंवा इशारा हवामान विभागानं दिलेला नाही. हेसुद्धा वाचा : सहसा उष्णता वाढू लागल्यानंतर उष्णतेच्या लाटांबाबतची घोषणा करण्यासाठी हवामान विभागाकडून काही निकषांचा आधार घेतला जातो. यामध्ये पर्वतीय भागात 30 अंश, किनारपट्टी भागात 37 अंश आणि मैदानी भागात 40 अंशांवर तापमान गेल्यास उष्णतेच्या लाटेची घोषणा केली जाते. पुढच्या 10 दिवसांमध्ये देशात उन्हाळा की पावसाळा? सध्या देशात उष्णतेच्या ...