ज्ञानेश्वर महाराजांची माहिती

  1. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्र
  2. संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती
  3. आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात काय झालं? अमोल मिटकरी यांनी ट्वीट केला तरूण वारकर्‍याचा व्हिडिओ (Watch Video)
  4. Ashadhi Wari 2023 Sant Dhnyaneshwar Maharaj Palkhi Will Start On 11th June From Alandi And Reach At Padharpur On 28th June 2023 Pandharpur Maharashtra


Download: ज्ञानेश्वर महाराजांची माहिती
Size: 14.1 MB

संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन चरित्र

-----------------------------------• प्रस्तावना•----------------------------------------- महाराष्ट्रातील महान संत म्हणजे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी समाज हिता साठी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी,हरिपाठ,अभंग लिहिले. जगातील सर्वांसाठी पसायदान मागितले. ज्ञानेश्वरांन बदल काही माहिती वाचली, काही ऐकली त्या नुसार थोडक्यात माहिती लिहिली आहे. ———————————————————————————— ______ _परिचय_________________________________________________ •संत श्री ज्ञानेश्वर महाराज (१२८५ ते १२९६) •जन्म -श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) •समाधी -(कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार) आळंदी देवाची •वडिलांचे नाव- विठ्ठलपंत कुलकर्णी •आई चे नाव- रुक्मिणीबाई कुलकर्णी •गुरु-संत श्री निवृत्तीनाथ _____________________________________________________________ संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म आळंदीत का आपेगावाला झाला या बदल थोडा मतभेदआढळतो. परंतु आपेगाव हे च जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. असो, त्या बदलची योग्य ती माहिती काढली की लिहिलं. संत ज्ञानेश्वर महारजांना लाडाने माऊली असे म्हणतात.कारण आई जशी मुलांवर प्रेम करते,तिला आपल प्रत्येक मूल समान असतं तसचं ज्ञानेश्वर माऊली हे आपल्या प्रत्येक भक्तावर प्रेम करतात. व त्याच्या अभंगातून भक्तांना भक्तिभवाचा,प्रेमाचा, समानतेचा संदेश देतात. माऊली म्हणतात की•||हे विश्वची माझे घर||• त्यांनी हा थोर विचार मांडला.त्यांनी जगातील सर्व माणसांसाठी, प्राणीामात्रां साठी पसायदान मागितले.ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी,हरिपाठ,अभंग लिहिले. माऊलीचे मराठी भाषेवर खूप प्रेम होते. •||माझ्या ...

संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती

Sant Dnyaneshwar Information In Marathi(संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती) Sant Dnyaneshwar maharaj (किंवा ज्ञानदेव) हे महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक होते. Dnyaneshwar maharaj(ज्ञानाचा किंवा ज्ञानाचा स्वामी) हा विठ्ठलपंथ नावाच्या संत गृहस्थाचा मुलगा होता, ज्याचे वडील गोविंदपंथ नावाचे ग्राम लेखापाल होते. ज्ञानेश्वरांना दोन भाऊ आणि एक बहीण, निवृत्ती, सोपना आणि मुक्ताबाई. विठ्ठलपंथ हे संस्कृत पंडित आणि धार्मिक विचारसरणीचे होते. संन्यास घेण्याची आणि आत्मसाक्षात्कार करण्याची त्यांची नेहमीच तळमळ होती, परंतु आळंदीच्या श्रीधरपंथाची कन्या रुक्माबाई हिच्याशी लग्न करण्यास ते बांधील होते. तरीही त्याचे मन संन्याशासाठी होते आणि सांसारिक गोष्टींचा राग आल्याने तो संसाराचा त्याग करतो आणि वाराणसी येथील श्रीपाद यति (रामानंद स्वामी) यांच्याकडून संन्यास घेतो. रुक्माबाई दु:खाने भरल्या होत्या आणि त्यांच्या परत येण्यासाठी फक्त प्रार्थना करण्याशिवाय ती काहीही करू शकत नव्हती. Sant Dnyaneshwar Information In Marathi Dnyaneshwar Information In Marathi-संत ज्ञानेश्वर माहिती मराठीमद्धे एकदा रुक्माबाईंना विठ्ठलपंथाचे गुरू श्रीपाद यति यांना आळंदीला भेटण्याचे भाग्य लाभले. ती त्याचे आशीर्वाद मागते आणि नेहमीप्रमाणे तो तिला अनेक मुले होण्याचा आशीर्वाद देतो. यावर ती खूप रडते आणि तिच्या व्यथा सांगते. वाराणसीला परतताना यती तिची दयनीय अवस्था पाहून विठ्ठलपंथला गृहस्थ आश्रमात जाऊन पत्नीसोबत राहण्याचा सल्ला देतो. विठ्ठलपंथ आपल्या गृहस्थांचे जीवन पुन्हा सुरू करतात परंतु सनातनी ब्राह्मणांनी त्यांना बहिष्कृत केले कारण ते असे म्हणतात की एकदा संन्यास घेतल्यानंतर गृहस्थाच्या जीवनात परत येणे शास्त्राच्या विरुद्ध होते. न...

आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात काय झालं? अमोल मिटकरी यांनी ट्वीट केला तरूण वारकर्‍याचा व्हिडिओ (Watch Video)

आळंदी मधून काल (11 जून) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होण्याच्या वेळेस काही वारकरी आणि पोलिस यांच्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडीयातील काही वायरल व्हिडीओ मध्ये पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान सध्या एका तरूण वारकर्‍याचा देखील व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने अपाल्यासोबत काय घडलं त्याची आपबिती सांगताना पोलिसांवर गंभीर आरोप देखील केले आहे. एनसीपी नेते अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पहा ट्वीट शिंदे फडवणीस सरकारचा खोटारडेपणा उघड.. — आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Ashadhi Wari 2023 Sant Dhnyaneshwar Maharaj Palkhi Will Start On 11th June From Alandi And Reach At Padharpur On 28th June 2023 Pandharpur Maharashtra

Ashadhi Wari 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा; 11जूनला होणार प्रस्थान Ashadhi Wari 2023: देहू देवस्थाननंतर आता आळंदी देवस्थानने ही आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जूनला आळंदीमधून प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करून 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये पोहचेल Ashadhi Wari 2023 : देहू देवस्थाननंतर आता आळंदी देवस्थानने (Alandi Devasthan) ही आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Palkhi) 11 जूनला आळंदीमधून (Alandi) प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये ( कसा असेल पालखी सोहळा? सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. 14 आणि 15 जूनला सासवड मुक्काम, 16 जूनला जेजुरीकडे प्रस्थान, 17 जूनला जेजुरीला मुक्काम, 18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. 19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि 22 जूनला फलटणमध्ये मुक्काम, 23 जूनला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर, 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल. पालखी सोहळ्यात फलटण येथे 21 जून, बरड येथे 22 जूनला एक दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा विसावणार आहे. 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि मुक्काम होईल. 22 जूनला बरड मुक्काम असेल. दिनांक 3 जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा पांढरी नगरीत विसावेल. 3 जुलैला गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी अलंकापुरीकडे निघणार आहे. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि विश्वस्त मंडळ य...