काय झालं

  1. Odisha Accident: दुर्घटनेच्या काही मिनिटं आधी नेमकं काय झालं होतं? कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकांनी केला खुलासा
  2. किती ओव्हरअ‍ॅक्टिंग! ED ने ताब्यात घेताच मंत्री ओक्साबोक्शी रडले; नेमकं काय झालं? पाहा Video
  3. युपीच्या निकालानंतर उठलेला प्रश्न, मायावतींच काय झालं..?
  4. आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात काय झालं? अमोल मिटकरी यांनी ट्वीट केला तरूण वारकर्‍याचा व्हिडिओ (Watch Video)
  5. Odisha Train Accident Balasore What Happened Crash Trains Loco Pilots And Guards Railway Officials Update
  6. 16 वर्षांपासून एकटीच राहत असलेली मगर गरोदर; हे कसं काय शक्य झालं? वैज्ञानिक हैराण
  7. पुण्यातील पोलीस स्टेशनच्या सेंट्रल लॉक अपमध्ये मृत्यू झालेल्या शिवाजी गरडचं काय झालं?


Download: काय झालं
Size: 75.79 MB

Odisha Accident: दुर्घटनेच्या काही मिनिटं आधी नेमकं काय झालं होतं? कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकांनी केला खुलासा

Odisha Accident: दुर्घटनेच्या काही सेकंद आधी नेमकं काय झालं होतं? कोरोमंडल एक्स्प्रेसच्या पायलटने केला खुलासा Odisha Accident: ओडिशामधील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाल्याने रेल्वेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, या एक्स्प्रेसचे लोको पायलट आणि गार्ड्स मात्र या अपघातातून बचावले आहेत. दुर्घटनेच्या आधी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा त्यांनी नुकताच केला आहे. Odisha Accident: ओडिशामधील (Odisha) बालासोर (Balsore) येथे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या तीन दिवसांनी कोरोमंडल एक्स्प्रेसचे (Coromandel Express) चालक आणि गार्ड या अपघातातून बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ते जखमी झाले असून त्यांना बालासोर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांनी पहिल्यांदाच दुर्घटनेच्या काही सेकंद आधी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा केला आहे. रेल्वे बोर्डाने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या लोको पायलट्सना क्लीन चीट दिली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल झाल्याने ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनने वेगमर्यादा ओलांडलेली नव्हती. ट्रेनला मुख्य मार्गावर जाण्याचा सिग्नल मिळाला, परंतु तो कसा तरी लूप लाइनमध्ये प्रवेश केला ज्यावर एक मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाने आपल्याला हिरवा सिग्नल दिसल्यानेच एक्स्प्रेस त्या मार्गावर टाकली अशी माहिती दिली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे या अपघातात सर्वाधिक नुकसान झाले असल्याची माहिती रेल्वे बोर्ड सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी दिली आहे. "आम्ही कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाशी संवाद साधला. ज्यावेळी त्याला हिरवा सिग्नल देण्यात आला होता तेव्हा तो पूर्णपणे शुद्ध...

किती ओव्हरअ‍ॅक्टिंग! ED ने ताब्यात घेताच मंत्री ओक्साबोक्शी रडले; नेमकं काय झालं? पाहा Video

Senthil Balaji Video : ईडीने (ED) छापेमारी केल्यानंतर चांगल्या चांगल्याची हवा टाईट होते. द्रविड मुन्नेत्र कळघम नेते आणि तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना जेव्हा ईडीने ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांनी जबरदस्त ड्रामा केला. या ड्राम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (viral video) व्हायरल होतो आहे. जसं त्यांना गाडी बसवण्यात आलं ते रडायला लागले आणि छातीला हात लावून ओक्साबोक्शी रडता रडता ते गाडीच्या सीटवर खाली कोसळले आणि वेदनेने विव्हळत असायचा फुलटू ओव्हर अँटिंग पाहिला मिळाली. दरम्यान त्यांना छातीत वेदना होत असल्याने चेन्नईच्या ओमंडुरारमधील शासकीय रुग्णालयातील ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. (Senthil Balaji Arrested) काय आहे नेमकं प्रकरण ? कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी बालाजीच्या करूर निवासस्थानावर आणि राज्य सचिवालयातील त्यांच्या कार्यालयावर छापे मारले. याशिवाय करूरमधील त्यांचे भाऊ आणि जवळच्या साथीदाराच्या घरावरही ईडीने छापे टाकले. नोकरीसाठी पैसे घेतल्याचा घोटाळ्या प्रकरणी त्यांची चौकशी ईडीकडून सुरु आहे. बालाजी विरुद्धचा खटला DMK मध्ये जाण्यापूर्वी 2011 ते 2015 पर्यंत AIADMK च्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्री असताना केलेल्या आरोपांशी आहेत. (tamil nadu electricity minister v senthil balaji ed inquiry started crying money laundering case video viral today Trending News on google) द्रमुकने केंद्रावर आरोप या कारवाईनंतर द्रमुकने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर विरोधी नेत्यांचा बदला घेण्यासाठी आयटी विभागासारख्या एजन्सीचा वापर केल्याचा आरोपही द्रमुकने केला आहे. Chennai | Senthil Balaji was targeted and tortured. ED kept questioning him continu...

युपीच्या निकालानंतर उठलेला प्रश्न, मायावतींच काय झालं..?

जवळपास ४०-४५ वर्षांपूर्वी जब्बार पटेलांचा के पिक्चर आला होता. श्रीराम लागू आणि निळू फुले या दोन दिग्गजांची प्रमुख भूमिका असलेला त्या अजरामर कलाकृतीचं नाव होतं ‘सामना’. ‘सामना’ मधला अतिशय चित्तवेधक आणि लोकांच्या तोंडात आजही बसलेला एक डायलॉग होता, ‘मारूती कांबळेचं काय झालं?’ या चित्रपटातील गावाचा एक ‘सहकारमहर्षी’ हिंदूराव त्याच्या राजकीय सत्तेला अडथळा ठरणाऱ्या निवृत्त सैनिक मारूती कांबळे याचा रातोरात काटा काढतो. त्यामुळे मारुती कांबळे अचानक गायब होतो. त्याच्या संशयास्पद गायब होण्यामुळे गावातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो पण त्याने हिंदूरावाशी पंगा घेतलेला होता, हे गावातील लोकांना माहीत असतं. त्यामुळं दबक्या आवाजात, ‘मारुती कांबळेचं काय झालं,’ अशी चर्चा करत राहतात. या पिक्चरला शोभावी अशीच कथा या निकालाच्या निमित्ताने मिळालेय ती म्हणजे, मायावतींचं काय झालं ? कांशीराम यांनी अन्यायी व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी उभारलेल्या बसपाने मारुती कांबळे सारखेच प्रस्थापितांना प्रश्न विचारले होते. मात्र आज केवळ १-२ जागांवर अडकलेल्या बसपाचा मारुती कांबळे कुणी केला यावरही आता चर्चा घडतील. मायावतींच्या निवडणूक प्रचारातून गायब असण्याने याला आणखीनच बळ मिळाले. उत्तरप्रदेशसारख्या महाकाय राज्यात कधी काळी एकछत्री अंमल चालवलेल्या मायावती इलेक्शनमध्ये तुरळकच दिसल्या. त्याआधीही उत्तरप्रदेशमधला प्रमुख पक्षाच्या प्रमुख असलेल्या मायावती अनेक मुद्यांवर शांत होत्या. हाथरसची बलत्कारची घटना आणि त्यांनतर सरकारने ज्याप्रकारे ते प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे देशभरातून योगी सरकराचा निषेध होत होता. मात्र स्वतःला ‘दलित की बेटी’ म्हणवून घेणाऱ्या मायावती मात्र आश्चर्यकारकपणे जमिनीवर उतरल्या नाहीत. त्यातच CAA-...

आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात काय झालं? अमोल मिटकरी यांनी ट्वीट केला तरूण वारकर्‍याचा व्हिडिओ (Watch Video)

आळंदी मधून काल (11 जून) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होण्याच्या वेळेस काही वारकरी आणि पोलिस यांच्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडीयातील काही वायरल व्हिडीओ मध्ये पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान सध्या एका तरूण वारकर्‍याचा देखील व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने अपाल्यासोबत काय घडलं त्याची आपबिती सांगताना पोलिसांवर गंभीर आरोप देखील केले आहे. एनसीपी नेते अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पहा ट्वीट शिंदे फडवणीस सरकारचा खोटारडेपणा उघड.. — आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Odisha Train Accident Balasore What Happened Crash Trains Loco Pilots And Guards Railway Officials Update

अपघातग्रस्त ट्रेनचे चालक आणि गार्डचं काय झालं? या अपघातात मालगाडीचे इंजिन चालक आणि गार्ड थोडक्यात बचावले. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमींच्या यादीत लोको पायलट आणि त्याचा साहाय्यक तसेच कोरोमंडल एक्स्प्रेसचा गार्ड आणि बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या गार्डचा समावेश आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक राजेश कुमार म्हणाले, "कोरोमंडल एक्स्प्रेसचे लोको पायलट, साहाय्यक लोको पायलट आणि गार्ड तसेच बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचे लोको पायलट आणि गार्ड यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत." मृतांची संख्या वाढतीच रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं माहिती समोर येत आहे. रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू बालासोरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, येथे दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला होता. सुमारे 1000 हून अधिक मजूर दुरुस्तीच्या कामात गुंतले आहे. अपघातग्रस्त ट्रेनच्या बोगी हटवण्यात आल्या असून एका बाजूने ट्रॅक जोडण्याचं काम सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल. अपघात कसा घडला? बालासोर येथील बहानगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या भीषण रेल्वे अपघाताबाबत रेल्वेने चौकशी समिती स्थापन केली आहे. हा अपघात कसा घडला याबाबत साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आल...

16 वर्षांपासून एकटीच राहत असलेली मगर गरोदर; हे कसं काय शक्य झालं? वैज्ञानिक हैराण

Virgin Birth in Crocodile : एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. संबधांशिवया प्रजनन अशक्य आहे. प्राणी आणि मनुष्यांमध्ये लैंगिक प्रजजन होते. मात्र, एका मादी मगरीने नर मगरीसह संबध न ठेवता अंडी घालती आहे. कुणीशी संबध न ठेवता मगरीचे प्रजनन झाल्याने वैज्ञानिक हैराण झाले आहेत. वैज्ञानिक यावर संशोधन करत आहेत. 16 वर्षांपासून एकटीच राहत होती ही मगर कोस्टा रिका मधील हे प्रकरण आहे. 2018 मध्ये या मगरीने अंडी घातली. ज्या तलावत ही मगर राहत होती त्या तलावात तिच्यासह इतर कुणीही नव्हते. 16 वर्षांपासून ही मगर एकटीच राहत होती. कोणतीही नर या मगरीच्या संपर्कात आलेला नव्हता. नरासह कोणत्याही प्रकराचे संबध न ठेवता मगरीने अंडी घातल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नराशी संपर्क न ठेवता प्रजननकरण्याची क्षमता असते. वैज्ञानिक हैराण प्रथमच एका मगरीने नराशी संबध न ठेवता अंडी घातल्याने वैज्ञानिक देखील हैराण झाले आहे. 2018 मध्ये कोस्टारिकामध्ये नराशी संबधन न ठेवता गरोदर राहिलेल्या मगरीच्या प्रजननवर वैज्ञानिक संशोधन करत आहेत. मगरीने घातलेल्या एका अंड्यात त्याच्यासारखी मगरीची मादी होती. हे दृश्य पाहून अमेरिकन शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले. साश्त्रज्ञ सध्या या मगरीच्या जनुकीय प्रक्रियेचा अभ्यास करत आहे. असा उघडकीस आला प्रकार कोस्टा रिका मधील या मादी मगरीने 14 अंडी घातली होती. त्यांची काळजी घेण्यासाठी ती सतत पाण्याबाहेर येत होती. प्राणीसंग्रहालयाच्या रक्षकाने याची माहिती दिली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ही मादी मगरी गेल्या 16 वर्षांपासून कोणत्याही नर मगरीच्या संपर्कात आली नव्हती. मग हे कसं काय शक्य झाले हे जाणून घेण्यासाठी संशोधन सुरू झाले. व्हर्जिन...

पुण्यातील पोलीस स्टेशनच्या सेंट्रल लॉक अपमध्ये मृत्यू झालेल्या शिवाजी गरडचं काय झालं?

काेण काय म्हणत ? - तरुणाचा - याबाबत खडतरे यांना विचारले असता ते म्हणतात, माझा काही संबंध नाही. काय ते तुम्ही - पोलिस अधिकारी रिची निर्मल यांना विचारलं असता ते म्हणतात, ‘सीआयडी’ला विचारा. - सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी दिनेश बारी यांनी सांगितले की, आमचं काम पोस्टमार्टम केल्यानंतर चालू होतं. - अखेर पोस्टमार्टमनंतर बॉडी घेऊन कोण गेलं ? असं सरकारी डॉक्टरांना विचारलं असता ते म्हणाले, ‘आम्ही बॉडी दंडाधिकाऱ्यांच्या ताब्यात देतो.’ - दंडाधिकारी म्हणतात, माझ काम पोस्टमार्टम बघणे नाही ; मग पोस्टमार्टम नक्की कसं झालं ? याबाबत सर्व नियम कायद्यांचं पालन केलं आहे का ? हा मोठा प्रश्न आहे. नियम काय ? १) पोस्टमार्टमचं चित्रीकरण करणारा व्यक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला असावा. प्रत्यक्ष काय घडलं - घटनास्थळाचा पंचनामा करणाऱ्या दंडाधिकारी खरतरे यांना याविषयी विचारणा केली असता ‘ते आमचं काम नाही’ असं उत्तर त्यांनी दिले. - पोस्टमार्टम करणारे डॉ. जाधव यांना याविषयी विचारणा केली असता, चित्रीकरण करणारा व्यक्ती दंडाधिकाऱ्याने नियुक्त केलेला असतो, असे उत्तर मिळाले. मग पोस्टमार्टमचा व्हिडीओ कोणी तयार केला ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. २) पोस्टमार्टमच्या वेळी मृताचे नातेवाईक हजर असावेत. प्रत्यक्ष : - नातेवाईक उपस्थित होते की नाही ? याविषयी विश्रामबाग पोलिस निरीक्षक सुनील माने यांना विचारले असता, ‘या विषयी मला माहीत नाही. ते गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती असायला हवं.’ असं ते म्हणतात. - गुन्ह्याच्या तपासी अधिकाऱ्यांना विचारले असता ते सीआयडीला माहीत असेल. आम्ही तिथं नव्हतो असे सांगितले. - सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी दिनेश बारी यांना विचारले असता सीआयडी म्हणते, नायब तहसीलदारांना किंवा स्थानिक पो...