खालील ओळींचे रसग्रहण करा

  1. आकाशी झेप घे रे स्वाध्याय
  2. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता
  3. Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4: रे थांब जरा आषाढघना ( re thamb jara ashadhaghana ) » Maharashtra Board Solutions
  4. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस – Maharashtra Board Solutions
  5. Maharashtra Board for Class 10, Marathi Chapter 2.1
  6. रंग माझा वेगळा


Download: खालील ओळींचे रसग्रहण करा
Size: 70.50 MB

आकाशी झेप घे रे स्वाध्याय

प्रस्तुत ओळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जिवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोईमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळीतून प्रत्ययाला येते. जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावर हवाला ठेवू लागतो. नशिबाला दोष देतो. पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।' अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. स्वत:च्या सामर्थ्यावर भरवसा ठेवता आला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. 'रयत शिक्षण संस्था' निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की 'स्वसामर्थ्याची जाणीव' हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. कवी जगदीश खेबुडकर यांनी 'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल व घामातून मोती फुलवावे लागतील हे समजावून सांगितले आहे. कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळत नाही. 'दे रे हरी। खाटल्यावरी।' असा चमत्कार होणे शक्य नसते. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव सांगतो मला माझ्या आईसाठी थंडीमध्ये स्वेटर विणायचे होते. मी अभ्यासाची व शाळेची वेळ सांभाळून फावल्या थोड्या वेळात दररोज एक तास काढून कष्टाने ...

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता

प्रश्न 1. खालील चौकटी पूर्ण करा. (अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी – [ ] (आ) पिलांना सुरक्षितता देणारे – [ ] (इ) स्वत:ला मिळणारा आनंद – [ ] (ई) व्यक्तीला सदैव सुख देणारा – [ ] उत्तरः (i) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी – [चकोर] (ii) पिलांना सुरक्षितता देणारे – [पक्षिणीचे पंख] (iii) चिरकाल टिकणारा आनंद – [स्वानंदतृप्ती] (iv) व्यक्तीला सदैव सुख देणारा – [योगी] प्रश्न 5. काव्यसौंदर्य. (अ) खालील ओळींचे रसग्रहण करा. तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकी जन्म पावणें। जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।। उत्तरः उपरोक्त पंक्ती ‘योगी सर्वकाळ सुखाचा’ या अभंगातील असून, त्या संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत. त्यांनी योगी पुरूषाची तुलना पाण्याशी करून योगी पुरूष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. एकनाथांनी योग्यांची तुलना पाण्याशी केली आहे, पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रेष्ठ कसे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते. सर्वलोक तृप्त होतात. त्याप्रमाणे योगी सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरीता उच्च लोकांतून इहलोकात खाली येतात. जन्म घेऊन हालअपेष्टा भोगतात ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हालअपेष्टा भोगतात. कीर्तन कथेच्या माध्यमातून जनाना (लोकांना) संतुष्ट करतात. आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात. (आ) ‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर: ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दांत दाखवली आहे. त्यांनी योगी पुरुषाची तुलना ‘जीवन’ अर्थात पाण्याशी केली आहे. पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत. पाण्याने वरवरचा मळ निघतो; पण यो...

Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4: रे थांब जरा आषाढघना ( re thamb jara ashadhaghana ) » Maharashtra Board Solutions

★ कती – ३. खालील ओळींचा अर्थ लिहा. कणस भरूं दे जिवस दुधानें देठ फुलांचा अरळ मधानें कंठ खगांचा मधु गानानें आणीत शहारा तृणपर्णां उत्तर: आषाढमेघ आल्याने, धरणीवर त्याची कृपा झाल्याने निसर्ग बहरून आला आहे. आषाढ महिन्यातील निसर्गाला पाहण्याकरता आषाढमेघ जरा वेळ तरीथांबावा असे कवी. बा. भ. बोरकर यांना वाटते. या काळात कणसांमध्ये दाणे धरू लागलेले असतात. कोवळ्या दाण्यातील दूध मधुर असते. ही कणसं अशा दाण्यांनी भरू दे. फुलांचे देठ गोड अशा मधुर मधाने भरलेले असतात. पक्ष्यांच्या कंठातून मधुर गीतं ऐकू येत असतात. आजूबाजूला इतका गारवा असतो की तृणांच्या गवताच्या पात्यालाही शहारा येतो. गवताचं नाजूक पातंही लवलवतं आणि कोवळेपणाच्या वर्षावाने ती पूर्णतः न्हाऊन निघतात. इंद्रनील असे वातावरण वनांचे झालेले असताना त्यात ही भिरभिरणारी पिवळी फुलपाखरं सुंदर दिसतात. आषाढातील हे शामल, निळे मेघ त्यात ही फुलपाखरं असा रम्य देखावा वनात पहायला मिळतो. या कडव्यामध्ये आश्लेषा नक्षत्राचा उल्लेख करून त्या नक्षत्रामध्ये येणाऱ्या पावसांच्या सरींचे खास वर्णन कवी करतात. फुलपाखरांसाठी पिसोळी हा शब्द मालवणी भाषेतील वापरल्यामुळे, त्यांच्या पिसांचे थवे कसे भिरभिरत असतील हे सौंदर्य येथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पिवळ्या रंगाच्या या फुलपाखरांचे पंख पिवळे आहेत आणि त्यावर उन्हे आल्याने ते रत्नांसारखे खुलून दिसत आहेत. याला रत्नकळा ही उपमा दिल्यामुळे त्या फुलपाखरांचे आणि कवितेचेही सौंदर्य खुलून आले आहे. कृती – ४. काव्यसौंदर्य. आश्लेषांच्या तुषारस्नानीं भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं रत्नकळा उधळित माध्यान्हीं न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर: ‘रे थांब जरा आषाढघना’ या निसर्ग कवितेतून कवी बा. भ. बोरकर...

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस – Maharashtra Board Solutions

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 5 दोन दिवस Textbook Questions and Answers प्रश्न 1. कृती पूर्ण करा. (अ) ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा. उत्तर: ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’. (आ) कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा. उत्तर: ‘दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो’ प्रश्न 2. एका शब्दांत उत्तर लिहा. (अ) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट – [ ] (आ) कवीचा जवळचा मित्र – [ ] उत्तर: (अ) हात (आ) अश्रु प्रश्न 3. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा. (अ) माना उंचावलेले हात ………………………. (आ) कलम केलेले हात ………………………. (इ) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात ………………………. उत्तर: (i) माना उंचावलेले हात – आशावादाने उभारलेले हात. (i) कलम केलेले हात – निराशेने खाली झुकलेले हात. (iii) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात – हतबल झालेले हात. प्रश्न 4. काव्यसौंदर्य. (अ) खालील ओळींचे रसग्रहण करा. ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’ उत्तरः नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेच्या वरील दोन ओळीतून आपल्या जीवनाचा आलेख अगदी साध्या सोप्या भाषेत मांडला आहे. जीवन जगण्याच्या संघर्षात अडकलेल्या प्रत्येक साधारण माणसाच्या मनोव्यवस्थेचे प्रतिनिधीत्व ते आपल्या कवितेतून करतात. रोज तेच दु:ख, रोज नवी समस्या, रोजची तीच निराशा, रोजचा तोच संघर्ष पण जीवन जगण्याचा कविचा आशावाद प्रचंड आहे. दोन चांगल्या दिवसाची ते वाट पाहतात. आयुष्याचे दिवस किती शिल्लक राहिलेत याचा हिश...

Maharashtra Board for Class 10, Marathi Chapter 2.1

Contents • 1 Maharashtra Board Solutions for Class 10- Marathi Aksharbharati (Part- 1): Chapter 2.1- संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव • 2 Download PDF • 3 Chapterwise Maharashtra Board Solutions Class 10 Marathi Aksharbharati : • 4 FAQs • 5 About Maharashtra State Board (MSBSHSE) • 6 Read More • 7 IndCareer Board Book Solutions App • 7.1 Related Maharashtra Board Solutions for Class 10- Marathi Aksharbharati (Part- 1): Chapter 2.1- संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Maharashtra Board 10th Marathi Aksharbharati Chapter 2.1, Class 10 Marathi Aksharbharati Chapter 2.1 solutions प्रश्न 1. पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. (अ) माता धावून जाते …………………………… (आ) धरणीवर पक्षिणी झेपावते …………………………… (इ) गाय हंबरत धावते …………………………… (ई) हरिणी चिंतित होते …………………………… उत्तरः (i) माता धावून जाते – आगीत बाळ सापडल्यावर (ii) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते – पिल्लू जमिनीवर पडताच (iii) गाय हंबरत धावते – भुकेले वासरू पाहिल्यावर (iv) हरिणी चिंतित होते – जंगलात वणवा लागल्यावर प्रश्न 2. आकृती पूर्ण करा. उत्तरः प्रश्न 3. कोण ते लिहा. (अ) परमेश्वराचे दास (आ) मेघाला विनवणी करणारा उत्तरः (i) परमेश्वराचे दास – [संत नामदेव] (ii) मेघाला विनवणी करणारा – [चातक] प्रश्न 4. काव्यसौंदर्य. (अ) खालील ओळींचे रसग्रहण करा. ‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिली पडतांचि धरणीं ।। भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।। (आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा. उत्तरः आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही. ‘आई सारखी मायाळू आईच’ असे म्हणतात. मग ती आई कोणीही अ...

रंग माझा वेगळा

1) माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी : माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा! या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा. SOLUTION 'रंग माझा वेगळा' या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वत:च्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. कवी म्हणतात - मी कुठल्याही बंधनात स्वत:ला कोंडून ठेवले नाही. मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले. माणुसकीला काळिमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही व करू दिला नाही. समाजात नैराश्येचा अंधार असला नि माणुसकीची भयाण मध्यरात्र जरी झाली असली, तरीही मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हापापलेला नाही. मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही. तडफदार व ओजस्वी शब्दांत कवींनी स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत. या ओळींतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रकट झाले आहेत. कृती (५) | Q 1 | Page 30 1) खालील ओळींचे रसग्रहण करा. रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा! राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी; हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा! कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा! काव्यसौंदर्य: उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली....