पाऊस पडलाच नाही तर काय होईल

  1. पाऊस पडलाच नाही तर?निबंध
  2. Paus padla nahi tar marathi nibandh
  3. पाऊस पडला नाही तर निबंध । Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
  4. It Will Rain All Over The Country Till June 22, According To Meteorologist Panjabrao Dakh
  5. पाऊस पडला नाही तर निबंध मराठी
  6. पाऊस पडला नाही तर...


Download: पाऊस पडलाच नाही तर काय होईल
Size: 19.46 MB

पाऊस पडलाच नाही तर?निबंध

पाऊस पडला नाही तर निबंध मानवी जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. आपल्या जीवनात पाण्याचे खूप मोठे स्थान आहे. आपल्यालाच काय तर ह्या पृथ्वीतला वरच्या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यासाठी पाणी हा घटक खूप महत्वाचा आहे. म्हणूनच म्हटले आहे की पाणी हेच जीवन आहे. पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी किंवा पृथ्वितला वरील पाणी पुरवण्यासाठी पाऊस खूप महत्वाचा आहे. त्यासाठी जरुरी आहे की पाऊस वेळेवर आणि भरपूर प्रमाणात पडला पाहिजे. पृथ्वीवरील गोड्या पाण्याचे मुख्य स्त्रोत पाऊस आहे. आणि असा हा सर्व सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असणारा पाऊस जर पडलाच नाही तर ?? बहुतेक, आपले मानवी जीवनच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीच कोलमडून जाईल! आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते आणि जर एखाद्यावेळी पाऊस पडला नाही तर त्या भागात अतिशय दुष्काळ पडू शकतो आणि मानवाचे जीवन कठीण होऊन जाईल. अशा वेळेस पाऊस न पडल्यामुळे आपल्या पुढे अन्नाच्या समस्ये सोबतच तहान भागवण्याची समस्या देखील उभी राहील. सर्व काही कठीण होऊन बसेल. पाऊस पडला नाही तर नद्यामध्ये, तलावांमध्ये किंवा विहिरींमध्ये पाणी कुठून येणार? नद्या, विहिरी, तलाव हे सारे ओस पडून जातील. म्हणूनच दरवर्षी पाऊस पडणे फार आवश्यक आहे. पाऊस नाही तर मानवी जीवन नाही. पाण्याविना पशु-पक्ष्यांना पण खूप यातना सोसाव्या लागतील. शेतकऱ्याचे सर्व जीवन पावसावर अवलंबून असते. भर उन्हाळ्यात जमिनीची मशागत करून तो पाऊस येण्याची चातकासारखी वाट पहात असतो. पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याने कितीही श्रम केले, कितीही घाम गाळला तरीही गवताचे एक पाते देखील उगवू शकणार नाही. जर ही परिस्थिती काही वर्षे राहिली तर अन्न-धान्याचा भयानक तुडवडा निर्माण होईल, महागाई प्रचंड वाढेल. गरीब माण...

Paus padla nahi tar marathi nibandh

Paus padla nahi tar marathi nibandh || जर पाऊस पडला नाही तर मराठी निबंध Essay in Marathi Essay in Marathi नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Paus padla nahi tar marathi nibandh करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये जर पाऊस पडला नाही तर निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून eassy in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi Nibandh आपल्याला उपलब्ध करून देत असतो. मित्रांनो,या पोस्टमध्ये Paus padla nahi tar marathi उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी हा निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी जर पाऊस पडला नाही तर मराठी निबंध कडे. ⛈️🌦️🌧️🌦️🌨️🌧️🌦️🌨️🌧️⛈️🌨️🌦️🌧️ Paus padla nahi tar marathi nibandh || जर पाऊस पडला नाही तर निबंध आपण शाळेमध्ये कधी गप्पा मारताना जर कोणी विचारले किंवा शिक्षकांनी जरी विचारले तरी सर्वजण अगदी उत्साहाने सांगतात “माझा आवडता ऋतू” म्हणजे“पावसाळा“. शाळेत असताना सर्वांनाच असे वाटते कि खूप पाऊस पडावा आणि शाळेला सुट्टी मिळावी. मग घरी राहून खूप भिजायचे ,कागदाची नाव (होडी) बनवून पाण्यात सोडायची ,चिखलात मस्त खेळायचे असा विचार करून बरेच जण आपण शाळेला दांडी सुद्धा मारतो. पण सध्याच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात आपण वृक्षतोड करून त्याजागी मोठमोठ्या कंपन्या आणि इमारती उभारत आहोत, त्यामुळे प्रदूषण आणखीनच वाढत आहे. त्यामुळे पावसासाठी लागणारे अनुकूल हवामान नसल्यामुळे सध्या गेल्या काही वर्षांपासून म्हणावा ...

पाऊस पडला नाही तर निबंध । Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh

मानवी जीवनासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे याची व्याख्या पृथ्वीवर कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही आणि हे पाणी मिळवण्याचा केवळ एकच स्त्रोत आहे तो म्हणजे पाऊस… जून महिना सुरू होताच सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे पावसाची… परंतु या वर्षी मात्र असे घडले नाही. जून महिना सरत आला तरीदेखील पावसाचा काही पत्ताच नव्हता. त्यामुळे सर्व जण चिंतेमध्ये होते शेतकरी बांधव तर अधिकच चिंता करू लागले की, पाऊस पडला नाही तर शेतामध्ये पीक घ्यायचे कसे? अशा परिस्थितीमध्ये माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की खरंच पाऊस पडला नाही तर…( पाऊस पडला नाही तर निबंध । Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh) खरोखरच मित्रांनो पाऊस पडला नाही तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय होईल याचा कोणी विचार केला आहे का? पाऊस आहे म्हणून आपण आहोत हे म्हणणे देखील चुकीचे ठरणार नाही, कारण पावसाचे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. पावसावर मनुष्याचे जीवन अवलंबून आहे केवळ मनुष्यच नव्हे तर या पृथ्वीवरील सर्व पशुपक्ष्यांचे जेवण देखील पावसावर अवलंबून आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या स्वरूपाने पाण्याचा वापर करत असतो जर पाऊस पडला नाही तर…हे पाणी येणार कुठून? आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते दिवस घरामध्ये आपण जे काही कामे करतो त्यामुळे सर्वात महत्त्वाची भूमिका पाण्याची असते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता भासते. अंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी, भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, महत्वाचे म्हणजे पिण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. जर पाऊस पडला नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समस्या येती...

It Will Rain All Over The Country Till June 22, According To Meteorologist Panjabrao Dakh

Panjabrao Dakh on Monsoon : 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ) यांनी व्यक्त केला आहे. तर 22 जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस पडेल असेही डख यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे, कारण मान्सून पूर्वेकडून येत आहे. ज्यावेळी मान्सून पूर्वेकडून येतो त्यावेळी पाऊस जास्त पडतो. यावर्षी देखील मान्सून पूर्वेकडूनच आला असून, पावसाचे प्रमाण जास्त असल्याचं डख यांनी सांगितलं. माढा तालुक्यातील मानेगाव इथे सुभेदार गणेश लांडगे यांच्या सैन्य सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात डख बोलत होते. शेतकरी सर्व काही करतो. शेतात कष्ट करुन जोमानं पीक आणतात मात्र, निसर्गाचा फटका बसला की पिकांचं मोठं नुकसान होतं. निसर्ग शेतकऱ्याच्या हातात नसल्यानं शेतकऱ्यांना फटका बसतो. मात्र, शेतकऱ्यांनी आता घाबरायची गरज नाही. पावसाचा अंदाज समजून घेतला तर नियोजन करता येईल असेही डख यावेळी म्हणाले. 6 जूनला मान्सून मुंबईत तर 7 जूनला बहुतांश महाराष्ट्रात पाऊस बरसेल. तर 15 जूनपर्यंत संपूर्ण जितकी झाड जास्त तिकडे पाऊस रिमझिम जितकी झाड जास्त तिकडे पाऊस रिमझिम पडतो. ज्या ठिकाणी झाडांचे प्रमाण कमी आहे, त्याठिकाणी पाऊस रिमझीम होत नाही. रिमझीम पाऊस चागला असतो. त्यामुळं झाड लावणं काळाची गरज असल्याचे डख म्हणाले. पुण्याकडे पाऊस हा रिमझीम पडतो. कारण त्याठिकाणी झाडांचे प्रमाण जास्त असल्याचे डख यांनी सांगितले. झाडे कमी असतील की तापमानात वाढ, वादळे, तर काही ठिकाणी गारपीट होते असेही डख यांनी सांगितलं. पाऊस येतो हे ओळखायचे कस • दिवस मावळताना सूर्याभोवती आभाळ तांबड्या कलरचे दिसलं की तीन दिवसानंतर पाऊस येतो • लाईटवर किडे, पाकुळे आले की पुढच्या तीन दिवसात पाऊस पडतो • मृग नक्षत्र 7 जूनला सुरु होते. यावे...

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी – Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh पाऊस पडलाच नाही तर? अरे बापरे, मला तर त्या गोष्टीची कल्पनाच करवत नाही , पाऊस जर पडलाच नाही तर आपल्या देशात पिके पिकणार नाहीत. मग लोकांना उपाशी राहावे लागेल, त्यांचे फार हाल होतील. पाऊस नसेल तर प्यायच्या पाण्याचीही टंचाई होईल. मग पुढला पावसाळा येईपर्यंतचे आठ महिने काढायचे कसे? पावसाअभावी गुराढोरांना पाणी मिळणार नाही. खायला गवत मिळणार नाही, झाडे, वेली सगळे काही सुकून जाईल. उन्हाच्या काहिलीने माणसाला आणि सा-या सृष्टीला जगणे असह्य होईल. पूर्वीच्या काळी तर दुष्काळात माणसे भुकेने तडफडून मरत असत. परंतु आता वाहतुकीच्या वेगवान साधनांमुळे अन्नधान्य एका जागेवरून दुस-या जागी पोचवणे शक्य झाले आहे.

पाऊस पडला नाही तर...

Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh –मित्रांनो आज आपण “पाऊस पडला नाही तर…”या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh मानव हा विचारशील प्राणी आहे. तो सर्व प्रकारच्या कल्पना करतो. जर असे असते माणूस जो विचार करेल ते खरे झाले आणि पाऊस पडू नये अशी कल्पना मनात आली आणि पाऊस पडला नाही तर? ही एक अतिशय भयानक काल्पनिक गोष्ट आहे, ज्याबद्दल मी ऐकल्यानंतर भावनिक होतो. काही वर्षे पाऊस न झाल्यास काय होईल हे आपण सर्वांनी पाहिले आहे. राजस्थान, महाराष्ट्रासारखी राज्ये, जिथे पाण्याचे संकट ही एक भयानक समस्या आहे, त्या दिवसांतही ते समोर येतात.जेव्हा चांगला पाऊस पडतो तेव्हा सगळीकडे हर्ष असतो. जर पाऊस नसेल तर आपण मानव, झाडे, वनस्पती, प्राणी, प्राणी जगू शकणार नाही.आपल्या सर्वांच्या जीवनाचा मूळ आधार पाऊस आहे. याशिवाय, आम्हाला ना पिण्याचे पाणी मिळणार आहे आणि ना आम्ही अन्न आणि भाज्या पिकवू शकणार आहोत. ‘Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh’ पाऊस पडला नाही तर… पाण्याची कमतरता केवळ तहान लागण्याचे संकट निर्माण करणार नाही तर आपली शेती नष्ट करेल.जर झाडे आणि झुडुपे वाढली नाहीत तर मानव, प्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. आज आपण ज्या हिरव्या जगात राहतो, [Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh] त्याचा संपूर्ण निसर्गावर परिणाम होईल. निर्माण केलेले जग नष्ट होईल, सर्व सजीव पाण्याअभावी नाहीसे होतील. म्हणूनच जीवनाची मूलभूत गरज पाणी आहे जी आपल्याला केवळ पावसापासून मिळते. आपल्या भूगर्भातील पाण्याचा आधार पाऊस आहे. दुष्काळग्रस्त देशाच्या अनेक भागात जेथे वर्षानुवर्षे दुष्काळ पडत असतो.तेथे पावसाअभावी जमिनीच्या आत पा...