स्वातंत्र्याची 75 वर्षे निबंध मराठी

  1. ज्येष्ठ नागरिक दिन
  2. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२/ Swatantryacha Amrut Mahotsav 2022/15 August 2022
  3. 26 जानेवारी भाषण 26 January Speech in Marathi
  4. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ भाषण मराठी
  5. Mitochondrion meaning in Marathi
  6. Azadi ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने ठाणे येथील Bhasta Dam उजळले तिरंगी रंगात (Watch Video)
  7. Independence Day 2021 Wishes in Marathi: स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी Messages, Greetings शेअर करुन साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव!


Download: स्वातंत्र्याची 75 वर्षे निबंध मराठी
Size: 48.34 MB

ज्येष्ठ नागरिक दिन

जगभरात काही ठिकाणी 21 ऑगस्ट आणि काही ठिकाणी 1 ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान आणि महत्त्व प्राप्त व्हावे असा हेतू हा दिवस साजरा करण्यामागे असतो. प्रस्तुत लेख हा ज्येष्ठ नागरिक दिन हा मराठी निबंध (Senior Citizen’s Day Essay In Marathi) आहे. अत्यंत मुद्देसूद आणि सोप्या भाषेत हा निबंध मांडण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिक दिन निबंध मराठी | Senior Citizen’s Day Marathi Nibandh | प्रत्येक वर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ज्येष्ठांचा सन्मान व त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आणि वडीलधाऱ्यांच्या कर्तुत्वाला संबोधित करण्यासाठी हा दिवस निश्चित केलेला आहे. ज्येष्ठ लोकांशी जगात होणारे गैरवर्तन आणि अन्यायाला रोखण्यासाठी व लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होण्यासाठी 14 डिसेंबर 1990 रोजी हा निर्णय घेण्यात आला की 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जावा. आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती, यामुळे वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे साधारणतः ज्येष्ठांचे तीन प्रकार असतात. 58 ते 65 वयोगट, 65 ते 75 वयोगट, आणि 75 आणि त्यापुढील वयोगट, अशा तीन प्रकारात ज्येष्ठांची विभागणी होते. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते, मग शारीरिक आणि मानसिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने ज्येष्ठांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण योजना लागू केलेल्या आहेत. म्हातारपण हे देवाने माणसाला बहाल केलेले द...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२/ Swatantryacha Amrut Mahotsav 2022/15 August 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कधीपासून सुरु झाला? व कधीपर्यंत सुरु राहील? भारतीय स्वातंत्र्याचे लवकरच ७५ वर्षे पूर्ण होतील. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश शाशनापासून मुक्त झाला होता. स्वतंत्र मिळाल्यापासून,आपण ७५ व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. आपण सर्वजण या आनंदमयी दिवसाचे स्वागत करण्याकरिता उत्सुक आहोत. हे वर्ष आपल्या सर्वांकरिता वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. हे वर्ष आपल्याकरिता गौरवांकित वर्ष आहे तसेच ऐतिहासिक व महत्वपूर्ण देखील आहे. असा हा अमृत महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी देशाने आपल्या सर्वांवर सोपविलेली आहे हे आपले भाग्य आहे. असा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनांक १२ मार्च २०२१ पासून ७५ आठवड्यांपर्यंतसुरु राहणार आहे. ७५ आठवड्यांचा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचेदिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७८ व्या स्वतंत्र दिनीसमापन होईल. वर्तमान लोकतांत्रिक देशांमध्ये भारत हा एक महान व जगातील सर्वात मोठ्या लोकतांत्रिक देशांमध्ये गणला जातो. येणाऱ्या काळात आपण अधिक वेगाने पुढे जाऊ आणि त्या अनुषंगाने आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि संविधान निर्मात्यांनी पाहिलेली स्वप्नेही साकार होतील. आजची पिढी हि देखील सक्षम, स्वावलंबी व सामंजस्यपूर्ण बनू पाहत आहे. संपूर्ण जगाला एक कुटुंब मानणाऱ्या आणि सर्वांच्या करणाऱ्या हाजारो वर्ष जुन्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे आपण वारसदार आहोत हे आपण प्रत्येक क्षणी लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो जागतिक रित्या प्रेरणादायी ठरेल आणि जगाचे नेतृत्व करण्यासाठी सुसज्ज असेल. हे थोडेसे अवघड वाटते परंतु अशक्य तरी नाही. हि सर्व आव्हाने पूर्ण आपणांस संघटित होणे आवश्यक आहे. हीच इच्छाशक्ती जागृत होण्याकरिता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची प्रत्येकाने ईच्छ...

26 जानेवारी भाषण 26 January Speech in Marathi

26 जानेवारी भाषण 26 January Speech in Marathi 26 जानेवारी भाषण 26 January Speech in Marathi 26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस आहे. याच दिवशी भारताने प्रजासत्ताक स्वीकारले आणि आपला देश संसदीय लोकशाही स्वीकारणारा आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश झाला. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 या मंगल दिनी मिळाले असले तरी भारताने आपला राज्यकारभार व्यवस्थितपणे चालू ठेवण्यासाठी घटना समिती नेमली होती. डॉक्टर राजेंद्रप्रसाद घटना समितीचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आपल्या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेच्या शिल्पकारांनी अतिशय सुंदर अशी राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी दिली आणि देशाने ती 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारली. आज आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो. लोकशाहीची फळे आपणच चाखतच वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने अतिशय जबरदस्त प्रगती केली आहे. भारताच्या प्रगतीचा डंका साऱ्या जगभर गाजत आहे. त्यामुळे भारताचे स्वातंत्र्य हे लोकशाही प्रजासत्ताकामध्ये अतिशय सुंदरपणे रूपांतरीत झालेले दिसून येते. 26 जानेवारी 1930 या दिवशी भारतातील राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने प्रत्येक व्यक्तीने आपण स्वतंत्र आहोत.अशा पद्धतीने मनाशी ठरवून आपापल्या घरावर आणि महत्त्वाच्या ठिकाणी भारताचा झेंडा लावावा असे ठरले होते. त्या दिवसाचे महत्त्व जाणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक स्वीकारण्यासाठी निश्चित केला गेला होता. त्यानुसारच 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून पाळला जातो. गेली 75 वर्षे भारत स्वतंत्र म्हणून जगामधील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असून स्वतची प्रगती अव्याहतपणे...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ भाषण मराठी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५भाषण मराठी | swatantracha amrut mohatsav varsh 75 bhashan marathi आज आपला देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे . यामुळे सर्वांच्या आनंदाला उधाण आले आहे आणि ते होणे स्वभाविकच आहे. भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यापासून ते खेडेगावापर्यंत देशभक्तीचा महापूर नेहमीप्रमाणेच लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत ओसंडून वाहत आहे. भारत माता की जय ,वंदे मातरम , देश भक्ती च्या घोषणा दिल्या जात आहेत . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ भाषण मराठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष (toc) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ भाषण मराठी देश किंवा मातृभूमीविषयीची ही विलक्षण आस्था खूप महत्त्वाची आहे. म्हणजे या दिवशी आपण किमान 'भारतीय' म्हणून एक होत असतो. 'एकतेचं' यापेक्षा वेगळे दर्शन एरवी आपल्याला सहज पाहायला मिळणार नाही. पिढी दर पिढी ही ऐक्य भावना आपण वारसा हक्काने एकमेकांना हस्तांतरित करत आहोत आपल्या देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्यासमोर हिमालय सारखा उभा आहे. दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक असा संघर्ष आपण सगळेजणच जाणून आहात .“भारत माझा देश, आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत" हे सर्वव्यापी प्रतिज्ञा आणि भारतीय संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे . आपल्या संविधानामध्ये सार्वभौम ,समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही ,गणराज्य असल्याचा आपल्याला अभिमान आहे .साडेसात दशकांचे स्वातंत्र आपण उपभोगले आहे .विज्ञान, औद्योगिक ,रासायनिक कृषी व इतर अशा क्षेत्रात किंबहुना सर्व क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केलेली आहे. 🇮🇳 घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा🇮🇳 कृषी उद्योग व्यापा...

Mitochondrion meaning in Marathi

ॲप डाउनलोड करा Download Sciencekosh App अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी बॅच जॉइन करण्यासाठी 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

Azadi ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने ठाणे येथील Bhasta Dam उजळले तिरंगी रंगात (Watch Video)

यावर्षी भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. या दिवसाचे औचित्य साधत संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत देशातील अनेक ठिकाणी तिरंगा फडकवण्यात येत आहे. राष्ट्रावरील आपले प्रेम अतुलनीय आहे आणि ते कोणत्याही सीमांच्या पलीकडचे आहे. या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ठाणे येथील भास्ता धरणावर अशीच भावना दिसली. आज हे धारण तिरंग्याने उजळून निघाले. सध्या या धरणाचा या तिरंगी रंगातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. Our love for the Nation is unmatchable and it's beyond any boundaries. On this — Ministry of Housing and Urban Affairs (@MoHUA_India) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Independence Day 2021 Wishes in Marathi: स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी Messages, Greetings शेअर करुन साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव!

Independence Day 2021 Wishes in Marathi: स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी Messages, Greetings शेअर करुन साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Quotes, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शेअर करुन साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. Independence Day Marathi Wishes: इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यातून देशाची मुक्तता झाली तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशवासिय, क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीर, पुढारी यांनी सोसलेल्या हाल-अपेष्टांचे, बलिदानाचे सार्थक झाले. भारताने मुक्त श्वास घेऊन आपला प्रवास सुरु केला आणि आज हा प्रवास स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहे. या खास दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Quotes, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शेअर करुन साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. ( स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदानासोबतच अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सोसायट्या याठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. मात्र यंदाही कोविड-19 चे संकट कायम असल्याने व्हर्च्युअल पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. ( स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! Independence Day 2021 Wishes | File Image देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक वीरांबद्दल आपल्या मनांत कायम आदर असायला हवा. तसंच स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचे स्मरण करायला विसरु नका. त्यांचे बलिदा...