लोकमान्य टिळक फोटो

  1. लोकमान्य टिळक लहानपणी LIC चं पुस्तक वाचतं होते का? त्या फोटोवरुन 'झी मराठी' ट्रोल
  2. लोकमान्य टिळक फोटो
  3. Lokmanya Tilak Birth Anniversary : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आज जयंती.. पहा पुण्यातील केसरी वाड्याचा इतिहास, lets see information about kesari wada in pune on the occasion of lokmanya tilaks birth anniversary
  4. lokmanya tilak jayanti marathi image banner download free
  5. Lokmanya Photo: गिरगाव चौपाटीवर 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प.. पर्यटकांची गर्दी..
  6. एका तासात १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा शोध
  7. Lokmanya Tilak Birth Anniversary : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आज जयंती.. पहा पुण्यातील केसरी वाड्याचा इतिहास, lets see information about kesari wada in pune on the occasion of lokmanya tilaks birth anniversary
  8. Lokmanya Photo: गिरगाव चौपाटीवर 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प.. पर्यटकांची गर्दी..
  9. लोकमान्य टिळक लहानपणी LIC चं पुस्तक वाचतं होते का? त्या फोटोवरुन 'झी मराठी' ट्रोल


Download: लोकमान्य टिळक फोटो
Size: 41.27 MB

लोकमान्य टिळक लहानपणी LIC चं पुस्तक वाचतं होते का? त्या फोटोवरुन 'झी मराठी' ट्रोल

मुंबई : बदल घडत नाही तो घडवावा लागतोय हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहे, ते लोकमान्य टिळक या दृष्टीकोनातून समजून घेणं, जाणून घेणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन झी मराठी वाहिनी ‘लोकमान्य’ ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा येत आहे. येत्या २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वीच या मालिकेच्या प्रमोशन निमित्त करण्यात आलेल्या एका फोटोवरुन झी मराठीला सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. या फोटोमध्ये लोकमान्य टिकळ यांचं बालपण दाखविण्यात आलं आहे. सोबतच त्यांच्या बाजूला पुस्तकांचा मोठा गठ्ठा आणि हातातही एक पुस्तक आहे असल्याचं दाखविलं आहे. पण याच हातातील पुस्तकावर नेटकऱ्यांनी LIC चा लोगो असल्याचं हेरलं अन् सोशल मिडिया झी मराठीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने हा फोटो पाहून टिळक पण म्हणतील झी मराठीचं डोकं ठिकाण्यावर आहे का? असं म्हटलं आहे. तसंच टिळकांचं निधन 1920 झालं आणि LIC ची स्थापना 1956 साली झाली असं निदर्शनास आणून दिलं आहे. तर एका युजरने लोकमान्य LIC चं पुस्तक वाचत होते, हे इतिहासात नाही सांगितलं, असा उपहासात्मक टोला लगावला आहे. दरम्यान, या मालिकेमध्ये लोकमान्य टिळक यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ते जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होते. घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित ...

टिळक

स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड 16-जून-1895 (रविवार) – गोपाळ गणेश आगरकरांची प्रकृती बिघडल्याचे कळताच लोकमान्य टिळक सिंहगडावरून त्वरित पुण्याला आले आणि आजच्या दिवशी त्यांनी आगरकरांच्या घरी अखेरची भेट घेतली. आगरकरांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी अशी भेट व्हावी, ही खूप बोलकी घटना आहे. आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई यांच्या आठवणींमध्ये टिळक-आगरकरांच्या अखेरच्या भेटीची आठवण समाविष्ट आहे. त्या सांगतात – ’मरणसमयी त्यांना सुखाचे मरण यावे यासाठी त्यांनी एकच इच्छा ठेवली होती आणि ती म्हणजे टिळकांशी झालेले वाद संपविणे. मागे सांगितलेच आहे की, मुंबईच्या कामामुळे दुरावलेले संबंध विसरून ते जरा निकट येत. ते सारखे म्हणत – ’टिळकांशी वाकुडपण ठेवून मला शांतपणे मरण यायचे नाही’. हे मरावयाच्या अगोदर टिळक आमच्याकडे आले, भेटले, बसले. कितीतरी बोलले आणि मगच हे गेले. त्यांच्या इच्छेप्रमाणे मरताना टिळकांशी मैत्री करून ते गेले’. आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई यांच्या आठवणी त्या हयात असताना ’स्त्री’ मासिकात 1938 मध्ये प्रसिद्ध झाल्या. आगरकरांच्या मृत्यूनंतर त्यांनी केशवपन केले नाही. त्यापुढे समाजकार्य करू लागल्या. विशेष म्हणजे अकोल्यात ’लोकमान्य टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’ स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. नागपूर येथे भरलेल्या 1920 च्या काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित राहून यशोदाबाई राजकीय कार्यकर्त्या बनल्या. विशेष म्हणजे गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या पर्वात त्या सत्याग्रहातही सामील झाल्या. टिळक आणि आगरकर यांनी स्वेच्छेने गरिबी व नि:स्वार्थी सेवेचे जीवन निवडले होते. त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची स्वाभाविक स्वप्ने रंगवणार्‍या कुटुंबातील ज्येेष्ठांची समजूत त्यांना काढावी लागली. लोकमान्य टिळकांन...

लोकमान्य टिळक फोटो

• चंद्रपूर - पोलिस पत्नीचा बनावट बदली आदेश एसपीला पाठवणारा शिक्षक होणार निलंबित • • धाराशिव - मी महाराष्ट्रातच पुर्णपणे समाधानी, देशासाठी मोदींचे सक्षम नेतृत्व - देवेंद्र फडणवीस • मुंबई - सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली कुटुंबियांची भेट • अकोला - वारकऱ्यांवरील झालेल्या लाठीचार्जचा आमदार नितीन देशमुख यांनी मृदूंग आणि फुगडी खेळून केला निषेध • मुंबई - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर पुढील आठवड्यात सुनावणी • भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीकरांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे केले स्वागत • झॅक क्रॅवली ७३ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून माघारी, इंग्लंडला १२४ धावांवर तिसरा धक्का #Ashes2023 • • "आदीचे सरकार घरी, आम्ही लोकांच्या दारी" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका • • बेन डकेट ( १२) चौथ्या षटकात माघारी.. जोश हेझलवूडने मिळवून दिली विकेट, इंग्लंडला २२ धावांवर पहिला धक्का • भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित; टीम इंडिया पुढील महिन्यात बांगलादेश दौरा करणार, वेळापत्रक जाहीर • #Ashes2023 इंग्लंडची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी.. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिचेल स्टार्कच्या जागी जोश हेजलवूड #ENGvsAUS • कोल्हापूर - शिरोलीत अल्पवयीन मुलीचा जबरदस्ती विवाह अन् मारहाण; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा • नरेंद्र मोदी स्टेडियम झपाटलेले आहे, की....? IND vs PAK लढतीबाबत असं का म्हणाला शाहिद आफ्रिदी? • • एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन • अजित पवारांना मी हितचिंतक शोधण्यास सांगितलेय; शिंदेंच्या जाहिरातीवर सुप्रिया सुळेंचा टोला • •...

Lokmanya Tilak Birth Anniversary : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आज जयंती.. पहा पुण्यातील केसरी वाड्याचा इतिहास, lets see information about kesari wada in pune on the occasion of lokmanya tilaks birth anniversary

पुणे - स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ( Lokmanya Bal Gangadhar Tilak ) यांची आज जयंती. लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील केसरी वाडा विषयी माहिती पाहूया.. पुण्याच्या केळकर रस्त्यावर नारायण पेठ येथे आहे केसरी वाडा. पुर्वी हा वाडा गायकवाड वाडा म्हणून ओळखल जात होत. पण पुढे ही वास्तू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या वास्तव्याने केसरी वाडा म्हणून ओळखली जाऊ लागली. हा वाडा लोकमान्य टिळकांनी 1905 साली विकत घेतला. त्यावेळी केसरी व मराठा या वृत्ततपत्रांची कार्यालयेही या वाड्यात हलवली. टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी वृत्तपत्राचे कार्यालयही याच वाड्यात आहे. याच वाड्याला टिळक वाडा अथवा केसरी वाडा असेही म्हणतात. केसरी वाडा इ.स. १९०५ मध्ये टिळकांनी खरेदी केला केसरी वाडा - इ.स. १९०५ मध्ये बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड ( Sayajirao Gaikwad ) यांच्याकडून नारायण पेठेतील ( Narayan Peth ) हा वाडा केसरीच्या कचेरीसाठी आणि निवासासाठी लोकमान्य टिळकांनी विकत घेतला. पश्चिमेचा भाग केसरीचे ऑफिस आणि छापखाना व पुर्वेकडील भाग निवास अशी त्याची व्यवस्था केली. मधील मोकळ्या पटांगणात गणेशोत्सवातील कार्यक्रम आणि विविध सभा, समारंभ आजही होतात. निवासासाठीचा भाग त्यांनी स्वतः आराखडा तयार करुन आपल्या सोईप्रमाणे बांधून घेतला. इमारतीच्या डाव्या बाजूच्या खोलीत त्यांची अभ्यासिका आहे. याच अभ्यासिकेतून त्यांनी केसरीचे अग्रलेख संपादीत केले. अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी गाठी, स्वातंत्र्यलढ्याची दिशा ठरविण्याचे काम याच अभ्यासिकेत झाले.लोकमान्यांच्या हयातीत त्यांच्या समोर बसून...

lokmanya tilak jayanti marathi image banner download free

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित होते. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव. टिळकांचे वडील गंगाधरपंत आणि आई पार्वतीबाई. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरु केली. त्यानुसार 1894 साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली. वर्णव्यवस्था, वेदोक्त प्रकरण आदी धार्मिक बाबींशी संबंध येणाऱ्‍या गोष्टींवर जे वाद झाले, त्यांसंबंधी टिळकांची भूमिका ही त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून घडविली गेली होती, असे दिसते. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही जाज्वल्य अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता आणि आचार्यांची भाष्ये यांचा अभ्यास केला होता. हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे असे ते मानीत. ज्यास हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्यास हिंदू लोकांनी काय समाजसुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणत.

Lokmanya Photo: गिरगाव चौपाटीवर 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प.. पर्यटकांची गर्दी..

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us lokmanya marathi serial: झी मराठीवर सुरू होणाऱ्या लोकमान्य या ऐतिहासिक चरित्रगाथेच्या निमित्ताने मुंबईतील लोकमान्य टिळक समाधी स्थळ, गिरगाव येथील चौपाटीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पगडी आणि नावाचे मिळून एक सुंदर वाळूशिल्प साकारण्यात आलं होतं. हे वाळूशिल्प चौपाटीवर संध्याकाळी फेरफटका मारायला येणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. वाळूशिल्प सर्वांना पाहण्यासाठी एक आठवडा खुलं राहणार आहे. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. (Lokmanya new marathi serial sand art on girgaon chaupati Photo)

एका तासात १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा शोध

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झालेल्या एका मेल गाडीत १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली एक बॅग प्रवाशी विसरला होता. मात्र कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ तपास करुन तासाभरातच प्रवाशाला सोन्याचे दागिने परत मिळवून दिले. विशाखापट्टणम एक्स्प्रेसने रविवारी पहाटे मुंबईत दाखल झालेला प्रवासी त्याची एक बॅग गाडीत विसरून कल्याण रेल्वे स्थानकात उतरला. काही वेळाने त्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना ही बाब सांगितली. त्यांनी तत्काळ कुर्ला लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवर जाऊन संपूर्ण गाडी तपासून बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगेत प्रवाशाचे १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून, खात्री करून, त्यांचे दागिने परत केले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तासाभरातच दागिने परत मिळाले. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिंपरी चिंचवड • नवी मुंबई • वसई विरार • पालघर • नाशिक / उत्तर महाराष्ट्र • नागपूर / विदर्भ • छत्रपती संभाजीनगर • कोल्हापूर • सत्ताकारण • देश-विदेश • राशीभविष्य • साप्ताहिक राशिभविष्य • राशी वृत्त • राशीभविष्य • मनोरंजन • ओटीटी • टेलीव्हिजन • बॉलीवूड • मराठी सिनेमा • क्रीडा • IPL 2023 • चतुरा • लाइफस्टाइल • ऑटो • विश्लेषण • तंत्रज्ञान • FYI • व्हिडिओ • वेब स्टोरीज • ऑडिओ • करिअर • चतुरंग • लोकरंग • बालमैफल • व्हिवा • वास्तुरंग • विशेष • अन्य • नवनीत • ब्लॉग्स • आमच्या विषयी • संपर्क

Lokmanya Tilak Birth Anniversary : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आज जयंती.. पहा पुण्यातील केसरी वाड्याचा इतिहास, lets see information about kesari wada in pune on the occasion of lokmanya tilaks birth anniversary

पुणे - स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ( Lokmanya Bal Gangadhar Tilak ) यांची आज जयंती. लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील केसरी वाडा विषयी माहिती पाहूया.. पुण्याच्या केळकर रस्त्यावर नारायण पेठ येथे आहे केसरी वाडा. पुर्वी हा वाडा गायकवाड वाडा म्हणून ओळखल जात होत. पण पुढे ही वास्तू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या वास्तव्याने केसरी वाडा म्हणून ओळखली जाऊ लागली. हा वाडा लोकमान्य टिळकांनी 1905 साली विकत घेतला. त्यावेळी केसरी व मराठा या वृत्ततपत्रांची कार्यालयेही या वाड्यात हलवली. टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी वृत्तपत्राचे कार्यालयही याच वाड्यात आहे. याच वाड्याला टिळक वाडा अथवा केसरी वाडा असेही म्हणतात. केसरी वाडा इ.स. १९०५ मध्ये टिळकांनी खरेदी केला केसरी वाडा - इ.स. १९०५ मध्ये बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड ( Sayajirao Gaikwad ) यांच्याकडून नारायण पेठेतील ( Narayan Peth ) हा वाडा केसरीच्या कचेरीसाठी आणि निवासासाठी लोकमान्य टिळकांनी विकत घेतला. पश्चिमेचा भाग केसरीचे ऑफिस आणि छापखाना व पुर्वेकडील भाग निवास अशी त्याची व्यवस्था केली. मधील मोकळ्या पटांगणात गणेशोत्सवातील कार्यक्रम आणि विविध सभा, समारंभ आजही होतात. निवासासाठीचा भाग त्यांनी स्वतः आराखडा तयार करुन आपल्या सोईप्रमाणे बांधून घेतला. इमारतीच्या डाव्या बाजूच्या खोलीत त्यांची अभ्यासिका आहे. याच अभ्यासिकेतून त्यांनी केसरीचे अग्रलेख संपादीत केले. अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी गाठी, स्वातंत्र्यलढ्याची दिशा ठरविण्याचे काम याच अभ्यासिकेत झाले.लोकमान्यांच्या हयातीत त्यांच्या समोर बसून...

Lokmanya Photo: गिरगाव चौपाटीवर 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प.. पर्यटकांची गर्दी..

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us lokmanya marathi serial: झी मराठीवर सुरू होणाऱ्या लोकमान्य या ऐतिहासिक चरित्रगाथेच्या निमित्ताने मुंबईतील लोकमान्य टिळक समाधी स्थळ, गिरगाव येथील चौपाटीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पगडी आणि नावाचे मिळून एक सुंदर वाळूशिल्प साकारण्यात आलं होतं. हे वाळूशिल्प चौपाटीवर संध्याकाळी फेरफटका मारायला येणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. वाळूशिल्प सर्वांना पाहण्यासाठी एक आठवडा खुलं राहणार आहे. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. (Lokmanya new marathi serial sand art on girgaon chaupati Photo)

लोकमान्य टिळक लहानपणी LIC चं पुस्तक वाचतं होते का? त्या फोटोवरुन 'झी मराठी' ट्रोल

मुंबई : बदल घडत नाही तो घडवावा लागतोय हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहे, ते लोकमान्य टिळक या दृष्टीकोनातून समजून घेणं, जाणून घेणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन झी मराठी वाहिनी ‘लोकमान्य’ ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा येत आहे. येत्या २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वीच या मालिकेच्या प्रमोशन निमित्त करण्यात आलेल्या एका फोटोवरुन झी मराठीला सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. या फोटोमध्ये लोकमान्य टिकळ यांचं बालपण दाखविण्यात आलं आहे. सोबतच त्यांच्या बाजूला पुस्तकांचा मोठा गठ्ठा आणि हातातही एक पुस्तक आहे असल्याचं दाखविलं आहे. पण याच हातातील पुस्तकावर नेटकऱ्यांनी LIC चा लोगो असल्याचं हेरलं अन् सोशल मिडिया झी मराठीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने हा फोटो पाहून टिळक पण म्हणतील झी मराठीचं डोकं ठिकाण्यावर आहे का? असं म्हटलं आहे. तसंच टिळकांचं निधन 1920 झालं आणि LIC ची स्थापना 1956 साली झाली असं निदर्शनास आणून दिलं आहे. तर एका युजरने लोकमान्य LIC चं पुस्तक वाचत होते, हे इतिहासात नाही सांगितलं, असा उपहासात्मक टोला लगावला आहे. दरम्यान, या मालिकेमध्ये लोकमान्य टिळक यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ते जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होते. घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित ...